शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

साखर कारखान्यांनी चुकविला ग्रामपंचायतींचा कर

By admin | Updated: November 19, 2014 01:06 IST

व्यावसायिक शैक्षणिक संस्थांनाही आकारणार कर

  नाशिक : जिल्'ातील बहुतांश सहकारी साखर कारखान्यांनी ग्रामपंचायत अधिनियमानुसार कर भरलेला नाही. ज्या कारखान्यांनी भरला तो अत्यल्प असून, त्यामुळे ग्रामपंचायतींचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे यापुढे सहकारी साखर कारखान्यांसह ग्रामीण भागातील व्यावसायिक खासगी शैक्षणिक संस्थांच्या इमारतींनाही कर आकारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत घेण्यात आला. प्रा. अनिल पाटील यांनी या गंभीर प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १२४ नुसार ग्रामपंचायतींना सहकारी साखर कारखान्यांसह अन्य व्यावसायिक संस्था व उद्योगांना एकूण क्षेत्रफळाची चौरस फुटानुसार कर आकारणी करणे बंधनकारक आहे. कलम १२५ नुसार या सहकार साखर कारखान्यांना व तत्सम संस्थांना ठोक अंशदान स्वरूपात कर भरण्याची परवानगी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत मंजुरी मिळाल्यावर विभागीय आयुक्तांकडून मिळते; मात्र स्थायी समितीची मंजुरी त्यासाठी बंधनकारक असते. जिल्'ातील बहुतांश सहकारी साखर कारखान्यांनी त्या-त्या ग्रामपंचायतींकडे कर भरलेला नाही. तसेच ज्यांनी भरला तो अत्यल्प भरला असून, त्यामुळे ग्रामपंचायतींचे या करापोटी लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे