शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

समाज माध्यमांच्या आधीन

By admin | Updated: October 11, 2015 00:07 IST

दिनकर गांगल : ज्ञानाचा उत्सव उपक्रम

 नाशिक : वडीलधारी मंडळी आणि तरुण पिढी यांच्यामध्ये दिवसेंदिवस दरी वाढत चालली आहे. सुसंवाद खुंटत असून, माध्यमांच्या आवेगामुळे समाज त्यांच्या आधीन होत आहे, असे प्रतिपादन दिनकर गांगल यांनी केले.ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानाचा उत्सव लेखक तुमच्या भेटीला या व्याखानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूररोडवरील शंकराचार्य न्यास संकुलात शनिवारी (दि.१०) तिसरे पुष्प गांगल यांनी ‘माध्यमांचा गलबला आणि संस्कृतीचा कळवळा’ विषयावर गुंफले. यावेळी ते म्हणाले, मेंदूची गती माध्यमांच्या आवेगामुळे कमी होत चालली आहे. आजची भावी पिढी जेव्हा तरुण होईल, तेव्हा त्यांच्या मनातील सांस्कृतिक चित्र कसे असेल, याची कल्पना करणे अवघड आहे. दुष्काळाला कंटाळून महाराष्ट्रात विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्त्या करीत आहेत. याचे मुख्य कारण मनाची दुर्बलता आहे, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. माध्यमांच्या वाढलेला आवेग आणि विस्कळीत होत असलेली कुटुंबव्यवस्था याचा परिणाम सामाजिक बांधिलकीवरही होताना दिसून येतो. भारतीय समाज सध्या एखाद्या अंधकारमय बोगद्याकडे जात आहे, या समाजाला प्रकाशाचा किरण कधी दिसेल हे सांगता येत नाही.आजचे युग हे माध्यमांचे युग आहे असे बोलले जात असले तरी, समाजाने आपली सद्विवेकबुद्धी जागरूक ठेवून मनाची शक्ती ओळखण्याची गरज आहे. प्रसारमाध्यमे कोणती स्वीकारायची अन् कोणती नाही, हे नागरिकांनीच ठरवायचे आहे, असेही गांगल यांनी यावेळी सांगितले.