शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पाण्यासाठी संतप्त महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 18:29 IST

सटाणा:शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पंचवीस दिवसाआड देखील पाणी मिळत नसताना देखील पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी शुक्र वारी (दि. 19) पालिका प्रवेशद्वारा समोर दोन तास ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : सटाणा पालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन

सटाणा:शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पंचवीस दिवसाआड देखील पाणी मिळत नसताना देखील पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी आज शुक्र वारी (दि. 19) पालिका प्रवेशद्वारा समोर दोन तास ठिय्या आंदोलन केले.दरम्यान शहरातील टंचाई निवारणसाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी बैठक घेऊन सूचना केल्यानंतर महिलांनी ठिय्या मागे घेतला.गेल्या 1 वर्षापासून सटाणा शहरात भीषण पाणी टंचाई आहे . त्यावर त्विरत व दीर्घ मुदतीसाठी कायमस्वरु पी उपाय करावेत अशी मागणी केली होती .मात्र पालिकेने कोणत्याही उपाययोजना न केल्याने संतप्त झालेल्या 25 ते 30 महिलांनी आज शुक्र वारी दुपारी 12 वाजता पालिका कार्यालयावर हल्लाबोल करून प्रवेशद्वारा जवळच ठिय्या दिला.यावेळी आंदोलनकर्त्या एड.सरोज चंद्रात्रे म्हणाल्या की, गेल्या एिप्रल मध्ये जिल्हाधिकारी सटाणा येथे आले असतांना पाणी टंचाईची भीषणता त्यांना दर्शवण्यात आली होती . यावर विहीरी अधिग्रहीत करु न पाणी टंचाई आटोक्यात आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते . मात्र नगरपालिके मार्फत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही . परिणामी पिण्यासाठी व वापरासाठी पाणी उपलब्ध नसल्याने सामान्य नारिक हैराण झाले आहेत . पिण्यासाठी वीस लिटर पाण्यासाठी 60 ते 70 रु पये मोजावे लागत आहेत . त्यामुळे पाणी पट्टी भरूनही गरीब जनता भरडली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. . पुनद प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास कमीत कमी दिड ते दोन वर्षाचा अवधी लागणार आहे . अशा परिस्थितीत नगरपालिका ढिम्मपणे बसुन आहे . पाण्यासाठी नागरिक हैराण झाले असुन नगरपालिके मार्फत काहीच पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याचा आरोप करत शहरात पाणी पुरवठा करण्याबाबत ठोक रु परेखा जनतेला दयावी अशी मागणी केली.दरम्यान नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी आंदोलनकर्त्याशी भेट घेऊन चर्चा केली. मात्र ठोस उपाययोजना केल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. यावेळी नगराध्यक्ष मोरे यांनी तात्काळ पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच आंदोलनकर्त्या महिलांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही त्या भागात टँकरने तात्काळ पाणीपुरवठा करावा अशा सूचना दिल्या तसेच विहीर अधिग्रहण करण्यासाठी कार्यवाही करावी जेणेकरून जलकुंभ भरून शुद्ध पाण्याचा पुरवठा करता येईल असे स्पष्ट. आंदोलनाची तात्काळ दखल घेतल्याने दोन तासांनी ठिय्या मागे घेण्यात आले. आंदोलनात सरोज चंद्रात्रे, रु पाली पंडित, वंदना भामरे, किरण परदेशी,वंदना सोनवणे, मंगल सोनवणे,विनता सोनवणे,लता पगार, विजया सोनवणे,राधाबाई पगार,संगीता सोनवणे,सुनंदा पवार,शुभांगी कुलकर्णी,ललिता मुळे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई