शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

समस्या सोडविण्यासाठी मजबूत संघटन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:40 IST

समाजातील रोजगार, शिक्षण आदी समस्या सोडवायच्या असतील तर संघटन आवश्यक आहे. माणसाला माणूस जोडणे गरजेचे असून, संघटनेतच विकासाची वाटचाल आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय लिंगायत मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोरणेश्वर स्वामीजी यांनी केले.

नाशिकरोड : समाजातील रोजगार, शिक्षण आदी समस्या सोडवायच्या असतील तर संघटन आवश्यक आहे. माणसाला माणूस जोडणे गरजेचे असून, संघटनेतच विकासाची वाटचाल आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय लिंगायत मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोरणेश्वर स्वामीजी यांनी केले.आर्टिलरी सेंटररोड येथील मोती मंगल कार्यालयात राष्टÑीय लिंगायत मोर्चातर्फे आयोजित राज्यस्तरीय प्रबोधन शिबिरात बोलताना कोरणेश्वर स्वामीजी म्हणाले की, महिलांना सन्मानाची वागणूक गरजेची आहे. महात्मा बसवेश्वर यांनी ही समस्या ओळखून महिला सबलीकरण, समता यावर भर दिला होता, असे स्पष्ट केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वागताध्यक्ष संजय गवळी, अनंत दंदणे, संदीप झारेकर, सिध्दार्थ साठे, रमेश आवटे, किशन सूर्यवंशी, जगन गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच लिंगायत महापुरुष महात्मा बसवेश्वर, मन्मत स्वामी, शिवयोगी सिद्धरामेश्वर, सिदाजी आप्पा, अक्का महादेवी यांच्या योगदानाबाबत माहिती देण्यात आली. राज्यस्तरीय प्रबोधन शिबिरात विविध ठिकाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव उपस्थित होते.विविध विषयांवर चर्चायावेळी पाहुण्यांच्या हस्ते नाना नगरकर, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, संजय गवळी, जगन गवळी, राजेश गवळी, उन्हाळे गुरुजी, संदीप चौधरी, विजय गवळी, अनंत दंदणे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिबिराच्या पहिल्या सत्रात लिंगायत विचारधारा आणि लिंगायत एक ऐतिहासिक चळवळ यावर मनोगत व्यक्त करण्यात आले. तर दुपारच्या सत्रात लिंगायत समाजातील दशा आणि दिशा यावर चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक