शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लग्नाच्या वराती थांबल्याने घोडा दावणीला; व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 00:17 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी झाल्याने सर्व व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका लग्नसराईलाही बसला आहे. विवाह समारंभ छोटेखानी करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने थाटमाट होत नाही. त्यामुळे घोड्यावरून काढण्यात येणाऱ्या वरात, मिरवणुका बंद झाल्याने घोड्यांचा सांभाळ करणारे व्यावसायिक अडचणी आले आहेत.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : उपस्थितीची मर्यादा वाढवूनही विवाह पार पडतात साध्या पद्धतीनेच

आकाश गायखे । चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी झाल्याने सर्व व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका लग्नसराईलाही बसला आहे. विवाह समारंभ छोटेखानी करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने थाटमाट होत नाही. त्यामुळे घोड्यावरून काढण्यात येणाऱ्या वरात, मिरवणुका बंद झाल्याने घोड्यांचा सांभाळ करणारे व्यावसायिक अडचणी आले आहेत.लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात शासनाने शिथिलता दिली आहे. त्यामुळे ५० मंडळींच्या उपस्थितीत विवाह समारंभ करण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी २० मंडळींच्या उपस्थितीत विवाह समारंभ पार पडत होते. आता वºहाडींची संख्या वाढवली असली तरी अगदी साध्या पद्धतीने विवाह पार पडत आहेत.वास्तविक पाहता, विवाह समारंभ म्हटला की मोठा बडेजावपणा असतो. प्रत्येक जण किती मोठे कर्ज झाले तरी चालेल असे म्हणत थाटामाटात लग्न समारंभ करतात. वराची वरात काढण्यासाठी खास घोडा मागविला जातो. नाशिक शहरासह ग्रामीण भागात विवाहसमारंभात मिरवणुकीला घोडा भाड्याने उपलब्ध करून देणारे अनेक व्यावसायिक आहेत. मार्च, एप्रिल, मे व जून हा कालावधी लग्नसराईचा असतो, मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियम घातल्याने अडचण निर्माण झाली आहे.विवाहापूर्वी वराची घरापासून ते लग्न मांडवापर्यंत मिरवणूक काढली जात असे. तासभर वापरण्यात येणाºया शाही घोड्यासाठी साधारणत: पाच ते सहा हजारापर्यंत भाडे आकारले जायचे. परंतु यंदा मिरवणूक बंद असल्याने घोडे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकmarriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या