शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

वालदेवी नदीला आवर्तन सोडण्यासाठी साकडे

By admin | Updated: June 2, 2016 22:51 IST

वालदेवी नदीला आवर्तन सोडण्यासाठी साकडे

 पाथर्डी फाटा : उन्हाळ्याची तीव्रता आणि मे महिन्यातील नियोजित आवर्तन न सोडल्याने निर्माण झालेली पाणीटंचाईच्या समस्येने हैराण पाथर्र्डी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वालदेवी नदीला पाणी सोडण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिवसेना उप महानगरप्रमुख सुदाम डेमसे यांनी दिली. पाथर्डी पंचक्रोशीतील गौळाणे, पाथर्डी, वाडीचे रान, पिंपळगाव खांब, वडनेर दुमाला आदि गावांतील शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांना वालदेवी नदीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. गेली दोन महिने वालदेवी नदीला धरणातून पाणी न सोडल्याने शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. लष्करी हद्दीतील जंगलात असलेल्या वन्य प्राण्यांनाही जलस्तोत्र म्हणून वालदेवीचेच पाणी कमी येते. मात्र नदीचे पात्र व बंधारे कोरडे पडल्याने जनावरांचे हाल होत आहेत. त्यातही मे महिन्याच्या अखेरीस नियमानुसार असलेले आवर्तनही सोडण्यात न आल्याने समस्या गंभीर बनली असल्याचे त्यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर सुदाम डेमसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन आवर्तन सोडण्याच्या मागणीचे निवेदन दिले. (वार्ताहर)