शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

रोक डअभावी एटीएम ओस

By admin | Updated: April 23, 2017 02:34 IST

नाशिक : नोटाबंदीनंतर निर्माण झालेली चलन तुटवड्याची परिस्थिती पुन्हा एकदा नाशिककरांना अनुभवयास मिळत आहे.

 नाशिक : नोटाबंदीनंतर निर्माण झालेली चलन तुटवड्याची परिस्थिती पुन्हा एकदा नाशिककरांना अनुभवयास मिळत आहे. रिझर्व्ह बँकेने नाशिक जिल्ह्यासाठी ५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले असले तरी प्राप्त चलन अवघे दोन दिवसांतच रोकडअभावी एटीएम ओस पडली असल्याचे चित्र सध्या शहरात निर्माण झाले आहे. शहरातील एटीएममधील खडखडाटामुळे नागरिकांना वाढत्या उन्हासोबतच चलनटंचाईचा तापही सहन करावा लागणार आहे. शहरातील चलनटंचाईबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू असून, एकीकडे नागरिकांना अधिकाधिक कॅशलेस व्यवहारांकडे वळविण्यासाठी आरबीआयकडून जाणीवपूर्वक रोकड दिली जात नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे तर रोख व्यवहारावरील सेवाकर आकारण्यासाठी बँकांकडून जाणीवपूर्वक एटीममध्ये रोकड जमा करण्याचे टाळून ग्राहकांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा मतप्रवाहही व्यक्त होत आहे. नोटाबंदीच्या काळात चलनटंचाई निर्माण झाल्यामुळे एटीएमसमोर रांगा लागत होत्या. परंतु, सध्या स्थिती वेगळी आहे. बहुतेक एटीएमबाहेर बंदचे फलक लागलेले नसले तरी एटीएममध्ये पैसेच मिळत नाही. तांत्रिक अडचणींमुळे व्यवहार पूर्ण होत नसल्याची प्रतिक्रिया एटीममधून प्राप्त होत असल्याने ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरत आहे. पंतप्रधानांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर सहा महिने उलटले तरीही आर्थिक व्यवहार पूर्वपदावर आले नाहीत. नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून चलनाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ५० टक्क्यांवर एटीएमही बंद झाले आहेत. (प्रतिनिधी)