शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्याचे काम विनाशर्त सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 17:48 IST

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील ६ दुष्काळी गावांना वरदान ठरणाºया निळवंडे कालव्यांचे काम विनाशर्त सुरू करा अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीच्यावतीने करण्यात आली.

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील ६ दुष्काळी गावांना वरदान ठरणाºया निळवंडे कालव्यांचे काम विनाशर्त सुरू करा अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीच्यावतीने करण्यात आली. कालव्यांना विरोध करणाºया अकोले तालुक्यातील नेत्यांचे पितळ उघडे पाडण्याचा इशारा कृती समितीचे कार्यकर्ते रंगनाथ गव्हाणे यांनी दिला.सिन्नर तालुक्यातील सायाळे व मलढोण या गावामध्ये जनजागृती सभा नुकतीच घेण्यात आली. शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेसाठी कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ, गंगाधर राहणे, सोमनाथ दरंदले, सुधाकर शिंदे, डॉ. विजय शिंदे, साहेबराव देवगुंडे, सुभाष शिंदे, गंगाधर पवार, किसन पावले, रंगनाथ पावले, सचिन हालवर, शिवाजी हालवर, प्रकाश गेठे, मंडलिक पावले, चांगदेव हालवर आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित हाते.उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ व सिन्नर तालुक्यातील ६ दुष्काळी गावांना या कालव्याचा लाभ होणार आहे. मात्र निळवंडे कालवा कृती समितीवर आरोप करण्यात येत आहे. हे आरोप करणाºया अकोलेतील राष्टÑवादीच्या नेत्यांनी भान ठेवावे. कालवा कृती समिती हे राजकीय व्यासपिठ नसूून ती शेतकºयांनी शेतकºयांसाठी चालवलेली चळवळ आहे. या चळवळीत राजकीय नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही. राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवल्यानेच निळवंडेचे घोंगडे आजतागायत भिजत पडले आहे. या प्रकल्पाला ४९ वर्षे पूर्ण होवूनही लाभ क्षेत्रात पाणी पोहचत नाही यातच या नेत्यांचे अपयश लपले आहे. ि

टॅग्स :Farmerशेतकरी