शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्याचे काम विनाशर्त सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 17:48 IST

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील ६ दुष्काळी गावांना वरदान ठरणाºया निळवंडे कालव्यांचे काम विनाशर्त सुरू करा अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीच्यावतीने करण्यात आली.

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील ६ दुष्काळी गावांना वरदान ठरणाºया निळवंडे कालव्यांचे काम विनाशर्त सुरू करा अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीच्यावतीने करण्यात आली. कालव्यांना विरोध करणाºया अकोले तालुक्यातील नेत्यांचे पितळ उघडे पाडण्याचा इशारा कृती समितीचे कार्यकर्ते रंगनाथ गव्हाणे यांनी दिला.सिन्नर तालुक्यातील सायाळे व मलढोण या गावामध्ये जनजागृती सभा नुकतीच घेण्यात आली. शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेसाठी कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ, गंगाधर राहणे, सोमनाथ दरंदले, सुधाकर शिंदे, डॉ. विजय शिंदे, साहेबराव देवगुंडे, सुभाष शिंदे, गंगाधर पवार, किसन पावले, रंगनाथ पावले, सचिन हालवर, शिवाजी हालवर, प्रकाश गेठे, मंडलिक पावले, चांगदेव हालवर आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित हाते.उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ व सिन्नर तालुक्यातील ६ दुष्काळी गावांना या कालव्याचा लाभ होणार आहे. मात्र निळवंडे कालवा कृती समितीवर आरोप करण्यात येत आहे. हे आरोप करणाºया अकोलेतील राष्टÑवादीच्या नेत्यांनी भान ठेवावे. कालवा कृती समिती हे राजकीय व्यासपिठ नसूून ती शेतकºयांनी शेतकºयांसाठी चालवलेली चळवळ आहे. या चळवळीत राजकीय नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही. राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवल्यानेच निळवंडेचे घोंगडे आजतागायत भिजत पडले आहे. या प्रकल्पाला ४९ वर्षे पूर्ण होवूनही लाभ क्षेत्रात पाणी पोहचत नाही यातच या नेत्यांचे अपयश लपले आहे. ि

टॅग्स :Farmerशेतकरी