शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

देशाच्या चुकीच्या माहितीचाच प्रसार : शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:17 AM

आज मुघलकालीन इतिहास बदलल्याची टीका सुरू झाली असली तरी यापूर्वी देशात चुकीचा आणि पराभवाचाच इतिहास शिकविला गेला, वास्तव इतिहास बाहेर पडत असताना टीकाकारांची टीका आणखीन वाढणार असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

नाशिक : आज मुघलकालीन इतिहास बदलल्याची टीका सुरू झाली असली तरी यापूर्वी देशात चुकीचा आणि पराभवाचाच इतिहास शिकविला गेला, वास्तव इतिहास बाहेर पडत असताना टीकाकारांची टीका आणखीन वाढणार असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.भारताचा हजारो वर्षांचा इतिहास हा संघर्षाचा राहिला आहे. अरब टोळ्यांच्या आक्र मणात प्राचीन संस्कृती असलेली राष्ट्रे नामोशेष झाली. या विपरीत परिस्थितीत भारतीय संस्कृती टिकून आहे. मात्र, इतिहासात भारताला पराभूत राष्ट्र दाखविण्यात आले. प्रत्यक्षात परकीयांनी या देशावर हजारो आक्र मणे केली. मात्र, भारतीय संस्कृती अधिक बहरली असून, इतिहासाची चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आल्याचे प्रतिपादन लेखक डॉ. शेवडे यांनी केले. ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग यांच्या विद्यमाने डॉ. कुर्तकोटी सभागृहात आयोजित केलेल्या लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्र माचे सहावे पुष्प डॉ. शेवडे यांनी ‘इस्लामी आघातांवर हिंदूचा प्रत्याघात’ या विषयावर गुंफले. याप्रसंगी डॉ. शेवडे यांनी अनुवादित केलेल्या ‘इस्लामी आघातांवर हिंदूचा प्रत्याघात’ या मराठी पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.मागील सात दशकांपासून दिल्लीत असलेल्या तत्कालीन सरकारने भारताचा इतिहास हा पराभवाचा असल्याचे भारतीयांच्या मनावर बिंबवले. सध्या शैक्षणिक पाठ्यपुस्तकात मोगलांचा इतिहास वगळण्यात आल्यामुळे टीका होत असली तरी सीबीएसईच्या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल केवळ चार ओळींची माहिती देण्यात आली आहे, त्यावेळी संबंधितांनी का टीका केली नाही असा प्रश्न शेवडे यांनी केला.