शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

पाणी हाच शेतीचा आत्मा : मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:54 IST

भारतीय शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन व साठवणूक काळाची गरज आहे. पाणी हा शेतीचा आत्मा आहे. शेती व्यवसाय सुधारला तर रोजगार व संपत्तीच्या निर्मितीला वेग येईल, असे प्रतिपादन राज्याच्या सिंचन सहयोगाचे अध्यक्ष डॉ. दिनकर मोरे यांनी केले.

नाशिक : भारतीय शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन व साठवणूक काळाची गरज आहे. पाणी हा शेतीचा आत्मा आहे. शेती व्यवसाय सुधारला तर रोजगार व संपत्तीच्या निर्मितीला वेग येईल, असे प्रतिपादन राज्याच्या सिंचन सहयोगाचे अध्यक्ष डॉ. दिनकर मोरे यांनी केले.  डॉ. वसंतराव पवार व्याख्यान मालेचे तिसरे पुष्प मोरे यांनी ‘जल व्यवस्थापन व नियमन’ विषयावर गुंफले. याप्रसंगी मोरे म्हणाले, पर्यावरणावर अन्याय करून विकास साधणाºया मानवाला त्याच्या दुष्परिणामांचा सामनाही करावा लागत आहे. पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून शाश्वत विकास साधण्याचा प्रयत्न होणे राज्यात व देशात गरजेचे आहे. राज्यात गेल्या ७० वर्षांत सुमारे दीड हजार मोठी धरणे अस्तित्वात आली. देशाच्या एकूण धरणांच्या तुलनेत चाळीस टक्के धरणे आपल्या राज्यात असताना सिंचन क्षेत्र कमी होत असल्याची ओरड केली जाते. ज्या राज्यात धरणे अधिक असतात ती राज्ये अनुकूल नसल्याचा पुरावा ठरतो. दुर्दैवाने महराष्टÑाबाबत असेच घडत असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी