शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

पाणी हाच शेतीचा आत्मा : मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:54 IST

भारतीय शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन व साठवणूक काळाची गरज आहे. पाणी हा शेतीचा आत्मा आहे. शेती व्यवसाय सुधारला तर रोजगार व संपत्तीच्या निर्मितीला वेग येईल, असे प्रतिपादन राज्याच्या सिंचन सहयोगाचे अध्यक्ष डॉ. दिनकर मोरे यांनी केले.

नाशिक : भारतीय शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन व साठवणूक काळाची गरज आहे. पाणी हा शेतीचा आत्मा आहे. शेती व्यवसाय सुधारला तर रोजगार व संपत्तीच्या निर्मितीला वेग येईल, असे प्रतिपादन राज्याच्या सिंचन सहयोगाचे अध्यक्ष डॉ. दिनकर मोरे यांनी केले.  डॉ. वसंतराव पवार व्याख्यान मालेचे तिसरे पुष्प मोरे यांनी ‘जल व्यवस्थापन व नियमन’ विषयावर गुंफले. याप्रसंगी मोरे म्हणाले, पर्यावरणावर अन्याय करून विकास साधणाºया मानवाला त्याच्या दुष्परिणामांचा सामनाही करावा लागत आहे. पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून शाश्वत विकास साधण्याचा प्रयत्न होणे राज्यात व देशात गरजेचे आहे. राज्यात गेल्या ७० वर्षांत सुमारे दीड हजार मोठी धरणे अस्तित्वात आली. देशाच्या एकूण धरणांच्या तुलनेत चाळीस टक्के धरणे आपल्या राज्यात असताना सिंचन क्षेत्र कमी होत असल्याची ओरड केली जाते. ज्या राज्यात धरणे अधिक असतात ती राज्ये अनुकूल नसल्याचा पुरावा ठरतो. दुर्दैवाने महराष्टÑाबाबत असेच घडत असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी