शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पावसाने दडी मारल्याने पेरण्या ‌खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 00:19 IST

ब्राह्मणगाव : बागलाण तालुक्यातील पूर्व भागात पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देसर्वच व्यवसायांवर मंदीचे सावट

ब्राह्मणगाव : बागलाण तालुक्यातील पूर्व भागात पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.मोठा पाऊस पडावा म्हणून शेतकऱ्यांनी गोवर्धन पूजनही केले, मात्र अद्याप पाऊस येत नसल्याने शेतकरी वर्गासह शेतमजूरही हतबल झाला आहे. त्यामुळे सर्वच व्यवसायांवर मंदीचे सावट पसरले आहे.ज्या शेतकऱ्यांकडे विहिरीत पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांनी पाणी भरून खरिपाच्या पेरणीचा प्रयत्न सुरू केला आहे, मात्र वातावरणात मोठा उष्मा असल्याने त्या पेरण्या किती यशस्वी होतील यात शंका आहे. पावसाअभावी जनावरांनाही चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मेंढपाळ वर्ग त्यामुळे त्रस्त झाला आहे. आता सर्वांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती