शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

'काही लोकांनी भगवा ध्वज केवळ मिरवला; तो जपण्याची जबाबदारी भाजपची'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 13:32 IST

नाशिकमधील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना फडणवीस म्हणाले, राज्याची अवस्था सध्या काय आहे, कोण राज्यकर्ते आहेत हेच समजत नसून, सरकारचे अस्तित्वच दिसत नाही...

नाशिक/औरंगाबाद - काही लोकांनी केवळ भगवा ध्वज मिरवला; परंतु त्यानंतर ते कोणा-कोणासोबत जातात हे साऱ्यांनीच पाहिले आहे. त्यामुळे भगवा फडकाविण्याची व जपण्याची जबाबदारी भाजपवरच असल्याची टीका भाजप नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली आहे.  

नाशिकमधील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना फडणवीस म्हणाले, राज्याची अवस्था सध्या काय आहे, कोण राज्यकर्ते आहेत हेच समजत नसून, सरकारचे अस्तित्वच दिसत नाही. सरकारचे फक्त मुंबई पालिकेवर लक्ष असून, मुंबई महापालिका म्हणजेच राज्य आहे अशा अविर्भावात सरकार चालविले जात आहे.  

तत्पूर्वी औरंगाबादमध्ये चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी बोलतानाही फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. महाराष्ट्रात कोण सुडाचे राजकारण करत आहे, राज्यात काय चाललं आहे, हे सगळ्यांना दिसते आहे. कुणी कितीही भाजपविरोधात हातात हात घालून आघाड्या तयार केल्या तरी आगामी काळात भाजपच ‘नंबर एक’चा पक्ष असेल, असा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना