शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

'काही लोकांनी भगवा ध्वज केवळ मिरवला; तो जपण्याची जबाबदारी भाजपची'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 13:32 IST

नाशिकमधील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना फडणवीस म्हणाले, राज्याची अवस्था सध्या काय आहे, कोण राज्यकर्ते आहेत हेच समजत नसून, सरकारचे अस्तित्वच दिसत नाही...

नाशिक/औरंगाबाद - काही लोकांनी केवळ भगवा ध्वज मिरवला; परंतु त्यानंतर ते कोणा-कोणासोबत जातात हे साऱ्यांनीच पाहिले आहे. त्यामुळे भगवा फडकाविण्याची व जपण्याची जबाबदारी भाजपवरच असल्याची टीका भाजप नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली आहे.  

नाशिकमधील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना फडणवीस म्हणाले, राज्याची अवस्था सध्या काय आहे, कोण राज्यकर्ते आहेत हेच समजत नसून, सरकारचे अस्तित्वच दिसत नाही. सरकारचे फक्त मुंबई पालिकेवर लक्ष असून, मुंबई महापालिका म्हणजेच राज्य आहे अशा अविर्भावात सरकार चालविले जात आहे.  

तत्पूर्वी औरंगाबादमध्ये चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी बोलतानाही फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. महाराष्ट्रात कोण सुडाचे राजकारण करत आहे, राज्यात काय चाललं आहे, हे सगळ्यांना दिसते आहे. कुणी कितीही भाजपविरोधात हातात हात घालून आघाड्या तयार केल्या तरी आगामी काळात भाजपच ‘नंबर एक’चा पक्ष असेल, असा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना