शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाअंतर्गत वाहतूकीनंतर काही बसेस शहरापर्यंत सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:50 IST

नाशिक : जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असल्याने स्थानिक प्रवाशांना जवळच्या गावात जाणे सुलभ झाले आहे . अर्थात जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक ीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महामंडळाला तोटा सहन करून बसेस सुरू ठेवाव्या लागत आहेत. महामंडळाने आता यामध्ये अधिक व्याप्ती वाढविल असून पाच तालुक्यांमधील बसेस थेट नाशिक शहराला जोडण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देएसटी महामंडळाने केली प्रवाशांची सोय : तुर्ताेस केवळ पाच तालुक्यांनाच परवानगी;शहारतूनही मिळतो प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असल्याने स्थानिक प्रवाशांना जवळच्या गावात जाणे सुलभ झाले आहे . अर्थात जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक ीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महामंडळाला तोटा सहन करून बसेस सुरू ठेवाव्या लागत आहेत. महामंडळाने आता यामध्ये अधिक व्याप्ती वाढविल असून पाच तालुक्यांमधील बसेस थेट नाशिक शहराला जोडण्यात आल्या आहेत.गेल्या मार्च महिन्यापासून राज्य परिवहन महामंडळाला आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे अ‍ॅनलॉकच्या परिस्थितीनंतर शासनाच्या आदेशानुसार जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नऊ डेपोंमधून प्रवाशांच्या सोयीसाठी बसेस सुरू करण्यात आल्या. परंतु या बसेसला अजूनही प्रतिसाद मिळू शकलेला नाही.पेठ मार्गावरील तसेच सिन्नर मार्गावरील बसेस वगळता अन्य बसेस अजूनही प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहेत. काही बसेसला तर एक ते दोन इतकेच प्रवासी असतात. त्यांची वाहतूक करण्याची वेळ चालक-वाहकंवर येते. जिल्हाअंतर्गत वाहतुकीला प्रवासी मिळतनसताना आता प्रवाशांच्यासेवेसाठी शहरापर्यंत बसेसे वाढविल्या आहे.महामर्गाावरुन प्रवाश्यांची होते पायपीटमहामार्ग बसस्थानक तसेही मध्यवर्ती ठिकाणी नाही. त्यामुळे महामार्गावर उतरलेल्या प्रवाशांना पायपीट करावी लागते.रिक्षा बंद असल्याने आणि रिक्षात प्रवास करण्यासही प्रवाशी तयार नसल्याने महामार्ग येथून शहरात अन्यत्र जाण्यासाठी प्रवाशांची पायपीट होत आहे. काही प्रवाशी रिक्षाने देखील प्रवास करीत आहेत. एकीकडे जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरु असतानाजिल्ह्यातील काही बसेसचा प्रवास वाढविण्यात आला आहे. सटाणा, कळवण, येवला, पिंपळगाव आणि सिन्नर या पाच डेपोंच्या बसेस थेट नाशिकला जोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाश्यांची सोय झाली असली तरी पायपीटही होत आहे.नाशिकला येणाऱ्या आणि नाशिकहून जाणाºया प्रवाशांची यामुळे सोय झाली आहे. या बसेसेला प्रतिसाद देखील मिळत आहे. तालुक्यातील या बसेस शहरातील महामार्ग बसस्थानक येथे येऊन तेथूनच सुटत आाहेत. बसेस सुटण्याच्यावेळी संपुर्ण बस सॅनिटाईझ केली जाते असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सBus Driverबसचालक