शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

लोकसहभागातून पाणीप्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:36 IST

पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता लोकसहभागातून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन अधिकारी बाजीराव शिंदे यांनी केले.

नांदगाव : पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता लोकसहभागातून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन अधिकारी बाजीराव शिंदे यांनी केले. बाजीराव शिंदे व सहकारी अर्जुन शिंदे यांनी श्रीक्षेत्र शनैश्वर देवस्थान नस्तनपूर येथे शनिदेवाचे दर्शन घेऊन जातेगाव ग्रामपालिकेला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत लक्ष्मीनगरचे उपसरपंच, चंद्रकांत भालेराव, सचिन बैरागी होते. त्यांनी येथील यावेळी सरपंच बंडू पाटील यांनी कामे करण्यासाठी निधीच्या अपूर्ततेमुळे कामे योग्य प्रकारे होत नाही, असे मत प्रदर्शित केले.  यावेळी झालेल्या चर्चेत राजेंद्र लाठे, नामदेव वर्पे, अरु ण हिंगमिरे हे सहभागी झाले. अशोक जाधव, रमेश पाटील, बाळू पाटील, रामचंद्र पवार, सोपान खिरडकर हे उपस्थित होते.  कर्ज वसुलीबाबत चर्चा ग्रामदैवत पिनाकेश्वर महादेव देवस्थानच्या विकासकामाबाबत येथील पाणीपुरवठा योजनेबाबत तसेच इतर विकासकामांबाबत विविध कार्यकारी सेवा सोसायटीने वाटप केलेल्या कर्ज व वसुलीबाबत चर्चा केली. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता लोक वर्गणीतून नद्यांचे खोलीकरण करून पाणी अडवा, पाणी जिरवा यासह इतर जलसंधारणाची कामे करण्याबाबत मार्गदर्शन केले.

टॅग्स :Waterपाणी