शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

हरणबारीचे आवर्तन सुटल्याने समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:38 AM

मालेगाव : महिनाभरापासून बागलाण व मालेगाव तालुक्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देहरणबारी आवर्तन सुटल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

मालेगाव : महिनाभरापासून बागलाण व मालेगाव तालुक्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर पर्याय म्हणून हरणबारीचे आवर्तन सोडण्याची मागणी दोन्ही तालुक्यातील जनता करीत होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठविल्याने शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी धरणाचा जॅकवेल खोलून सुमारे ५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. एकूण पाण्यापैकी ३५० दलघफू. पाणी पिण्यासाठी नदीपात्रात सोडण्यात येणार असून, किमान १८ तारखेपर्यंत नदीपात्रात पाणी सोडले जाईल. तसेच सदर पाणी मालेगाव शहराजवळील वैतागवाडी धरणापर्यंत पोहोच केले जाणार आहे. हे पाणी केवळ पिण्यासाठी असून शेतीला वापर करू नये, आवर्तन काळात शेती पंप बंद ठेवावेत तसेच अवैधरीत्या पाण्याची नासाडी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारासुद्धा पाटबंधारे खात्याने दिला आहे. मालेगाव तालुक्यातील नदीकाठावरील गावांना पाणी पोहोच करण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करण्याचे आवाहन हरणबारी सिंचन अभियंता आर. बी. सूर्यवंशी, पोलीस अधिकारी गणेश गुरव यांनी केले आहे. या आवर्तनामुळे बागलाणसह मालेगाव तालुक्यातील जनतेला तीव्र पाणीटंचाईपासून तूर्त दिलासा मिळाला आहे. हरणबारी आवर्तन सुटल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.