शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आत्तापर्यंत ३३ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:28 IST

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि सततच्या नापिकीला कंटाळून नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिंडोरी, सिन्नर आणि नांदगाव तालुक्यात पुन्हा तीन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या धक्कादायक घटना पुढे आल्या आहेत. गेल्या आठवडाभरात जिल्ह्णातील विविध भागातील ५ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, चालू वर्षात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ३३ झाली आहे.

नाशिक : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि सततच्या नापिकीला कंटाळून नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिंडोरी, सिन्नर आणि नांदगाव तालुक्यात पुन्हा तीन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या धक्कादायक घटना पुढे आल्या आहेत.गेल्या आठवडाभरात जिल्ह्णातील विविध भागातील ५ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, चालू वर्षात आत्महत्या करणाºया शेतकयांची संख्या ३३ झाली आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी यांसारख्या संकटांनी पिचलेल्या शेतकºयांमध्ये नैराश्य वाढीस लागत असून, खरीपपूर्व मशागतीची वेळ तोंडावर आली असताना शेतकºयांना त्यांच्या समस्यांवर तोडगा मिळत नसल्याने ते स्वत:ची जीवनयात्रा संपविण्याचा टोकाचा निर्णय घेत असल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे.  दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथील शेतकरी पद्माकर कारभारी आवारे (३५) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. तर सिन्नर तालुक्यातील भोकणी येथील लक्ष्मण कारभारी साबळे (६८) या शेतकºयाचा मृतदेह पांगरी शिवारातील विहिरीमध्ये आढळून आला.  नांदगाव तालुक्यातही चांदोरा येथील एका शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचे वृत्त असून, जिल्हा प्रशासनाकडून याबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.  याच आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथे लुखा नामदेव भोर (४५) या शेतकºयाने विषप्राशन करून जीवनयात्रा संपविली. १ जानेवारी ते ६ मे २०१८ या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल ३३ शेतकºयांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे.सन्मान यात्रेची घोषणाविशेष म्हणजे कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीमुळे खचलेल्या शेतकºयांना धीर देण्यासाठी व आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकीकडे शेतकरी सन्मान यात्रेची नाशिक शहरातून घोषणा केली असताना याच कालावधीत जिल्ह्णात जवळपास पाच शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या क्लेषदायक घटना पुढे आल्या आहेत. शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या