शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जिल्ह्यात आत्तापर्यंत ३३ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:28 IST

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि सततच्या नापिकीला कंटाळून नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिंडोरी, सिन्नर आणि नांदगाव तालुक्यात पुन्हा तीन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या धक्कादायक घटना पुढे आल्या आहेत. गेल्या आठवडाभरात जिल्ह्णातील विविध भागातील ५ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, चालू वर्षात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ३३ झाली आहे.

नाशिक : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि सततच्या नापिकीला कंटाळून नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिंडोरी, सिन्नर आणि नांदगाव तालुक्यात पुन्हा तीन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या धक्कादायक घटना पुढे आल्या आहेत.गेल्या आठवडाभरात जिल्ह्णातील विविध भागातील ५ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, चालू वर्षात आत्महत्या करणाºया शेतकयांची संख्या ३३ झाली आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी यांसारख्या संकटांनी पिचलेल्या शेतकºयांमध्ये नैराश्य वाढीस लागत असून, खरीपपूर्व मशागतीची वेळ तोंडावर आली असताना शेतकºयांना त्यांच्या समस्यांवर तोडगा मिळत नसल्याने ते स्वत:ची जीवनयात्रा संपविण्याचा टोकाचा निर्णय घेत असल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे.  दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथील शेतकरी पद्माकर कारभारी आवारे (३५) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. तर सिन्नर तालुक्यातील भोकणी येथील लक्ष्मण कारभारी साबळे (६८) या शेतकºयाचा मृतदेह पांगरी शिवारातील विहिरीमध्ये आढळून आला.  नांदगाव तालुक्यातही चांदोरा येथील एका शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचे वृत्त असून, जिल्हा प्रशासनाकडून याबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.  याच आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथे लुखा नामदेव भोर (४५) या शेतकºयाने विषप्राशन करून जीवनयात्रा संपविली. १ जानेवारी ते ६ मे २०१८ या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल ३३ शेतकºयांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे.सन्मान यात्रेची घोषणाविशेष म्हणजे कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीमुळे खचलेल्या शेतकºयांना धीर देण्यासाठी व आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकीकडे शेतकरी सन्मान यात्रेची नाशिक शहरातून घोषणा केली असताना याच कालावधीत जिल्ह्णात जवळपास पाच शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या क्लेषदायक घटना पुढे आल्या आहेत. शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या