शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

परसुल धरणातून लोकसहभागातुन गाळ उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 23:25 IST

उमराणे : येथील परसुल धरणातील पाणी आटल्याने युवा मित्र फाऊंडेशन व लोकसहभागातुन गाळ उपसा करण्यास सुरु वात झाली आहे. गाळ मोफत भरु न दिला जात असल्याने गाळ वाहुन नेण्यास शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे.

ठळक मुद्देउमराणे : शेतीसाठी उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांनी केली गर्दी; पाणी साठवण क्षमता वाढणार

उमराणे : येथील परसुल धरणातील पाणी आटल्याने युवा मित्र फाऊंडेशन व लोकसहभागातुन गाळ उपसा करण्यास सुरु वात झाली आहे. गाळ मोफत भरु न दिला जात असल्याने गाळ वाहुन नेण्यास शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे.उमराणे येथे सन १८८५ साली ब्रिटिशकालीन परसुल धरण बांधण्यात आले आहे. १३४ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या धरणात ७० चौरस कि.मी. पाणलोट क्षेत्रातुन दरवर्षी वाहुन येणाºया पाण्याबरोबर हजारो घनमिटर गाळ वाहुन आला आहे. परिणामी या गाळामुळे ११८ द.ल.घ.फुट पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाची पाणी साठवण क्षमता अवघ्या ५८ द.ल.घ.फुटावर आली आहे. क्षमता कमी झाल्याने चालुवर्षी उमराणेसह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या धरणातील गाळ पुर्णपणे काढण्यात यावा यासाठी लोकप्रतिनिधींसह शासनानेकडे वारंवार मागणी केली आहे. असे असताना गाळ भरुन देण्यासाठी युवा मित्र फाऊंडेशकडुन एक पोकलॅड मशिन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.शेतीसाठी उपयुक्त गाळ असल्याने परिसरातील शेतकºयांनी गाळ वाहुन नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. गाळ उपसा शुभारंभ येथील शेतकरी बाळासाहेब देवराम देवरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जाणता राजा मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, रामेश्वर गो शाळेचे संचालक सुनील देवरे, हेमंत देवरे, दिपक देवरे, साहेबराव देवरे, रतन मोरे आदींसह बहुतांश शेतकरी बांधव उपस्थित होते.प्रशासनाकडुन शेतात गाळ टाकण्यासाठी धरणातील गाळ उपसा करण्यास परवानगी असुन शेती सुपिक होण्यासाठी परिसरातील शेतकºयांनी जास्तीत जास्त प्रमाणात गाळ उपसा करावा.- व्ही. जी. पाटील, मंडल अधिकारी, उमराणे.बºयाच वर्षांपूर्वीचा गाळ साचला असल्याने हा गाळ शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. परंतु सद्यस्थितीत गाळ भरुन देण्यासाठी एकच मशीन असल्याने ट्रॅक्टर भरणाºयांची गर्दी होत आहे. प्रशासनाने अजून एक, दोन मशिन उपलब्ध करून द्यावे.- शरद देवरे, शेतकरी(फोटो ०९ परसुल डॅम)