शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

कांदा दरात अल्पशी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:19 IST

येवला : येथील बाजार आवारात कांद्याची आवक टिकून आहे. दररोज ८०० ट्रॅक्टरमधून सुमारे १५ ते १६ हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी येत आहे.

ठळक मुद्देयेवला बाजार समितीत आवक टिकून । शेतकऱ्यांना दरवाढीची आशा

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : येथील बाजार आवारात कांद्याची आवक टिकून आहे. दररोज ८०० ट्रॅक्टरमधून सुमारे १५ ते १६ हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी येत आहे.निर्यातबंदी उठविल्याचे ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी जाहीर केले. प्रत्यक्षात आदेश नसले तरी दर थोडेफार वाढले आहेत. गेल्या दोन दिवसांत ३०० रुपये प्रतिक्विंटल दराने वाढ झाली असली तरी हे दर किती दिवस टिकतील याबाबत शेतकऱ्यांत चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपासून २३०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे, मात्र दर चढउताराचे गणित निर्यात धोरणावर अवलंबून आहे. निर्यात धोरणाबाबत संदिग्धता नको असे शेतकºयांचे म्हणणे आहे. किमान ३ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर शेतकरी थेट कांदा मार्केटला आणेल. कांदा चाळीत साठविण्याचे प्रमाण कमी होईल. उत्पन्नाच्या ५० टक्के उन्हाळ कांदा चाळीत साठविला जाण्याचे गणित आजही शेतकरी करीत आहे. उर्वरित ५० टक्के कांद्याला किमान २५०० ते ३ हजार दर मिळाला, तर शेतकरी थेट मार्केटला येतो. हे चित्र आजही आहे. उशिरा अर्थात जानेवारीतील कांदा एप्रिलमध्ये काढणीसाठी येईल. एप्रिलमध्ये समाधानकारक दर मिळाला नाही तर हा कांदा मोठ्या प्रमाणावर चाळीत साठविला जाईल, अशी शक्यता आहे. आगामी खरिपातील पोळ कांद्याच्या चाळीत साठविलेल्या उन्हाळ कांद्याचे दर अवलंबून आहे. यंदा कांद्याचे पीक सर्वत्र चांगले असल्याने मोठ्या प्रमाणावर लाल कांदा आहे. मागणी आणि पुरवठा हे गणित यंदा बिघडणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.दर वाढण्याची शक्यता कमीकांद्याला आलेल्या खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी किमान रांगडा कांद्याचे दोन पैसे हातात मिळत असल्याने घाईने शेतकरी कांदा मार्केटला आणत आहे. सध्या मार्केटला या कांद्याची आवक सुरू आहे. निर्यात खुली झाली तरी कांद्याचे दर फार वाढणार नसल्याचा अंदाज व्यापाºयांनी व्यक्त केला आहे. रांगडा कांद्यासाठी सध्याचे हवामान खराब आहे. त्यामुळे औषधांचा खर्च वाढला आहे. निर्यात खुली होणार या भरवशावर दोन पैसे अधिक मिळतील, अशी अपेक्षा होती; मात्र फारसे आशादायी चित्र दिसत नाही.- किरण नागरे, शेतकरी

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा