शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

रस्ता रूंंदीकरणासाठी वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 3:06 PM

साकोरा - गेल्या काही दिवसांपासून नांदगाव ते औरंगाबाद रस्ता रु ंदीकरणाचे काम शासनाने हाती घेतले असून, त्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून वाढलेली डेरेदार मोठी झाडांची सर्रास कत्तल केली जात असल्याने परिसर भकास दिसू लागला आहे.

साकोरा - गेल्या काही दिवसांपासून नांदगाव ते औरंगाबाद रस्ता रु ंदीकरणाचे काम शासनाने हाती घेतले असून, त्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून वाढलेली डेरेदार मोठी झाडांची सर्रास कत्तल केली जात असल्याने परिसर भकास दिसू लागला आहे. विकासाच्या दृष्टीने रस्ते जरी महत्त्वाचे असले तरी इतकी मोठी झाडे न तोडता त्यांना वाचवून त्यांचे दुसऱ्या जागेवर प्रत्यारोपण केले गेले असते? असा संतप्त सवाल निसर्गप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींमध्ये उपस्थित होत आहे. शासन दरवर्षी मोठ्या जाहिराती देऊन वृक्षारोपण उपक्र म राबवित आहे. यावर्षी शासनाने पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर ‘एकच लक्ष,एक कोटी वृक्ष’ लागवडीचा मोठा गाजावाजा करीत मोकळ्या जागेत वृक्ष लागवड केले. मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्याने कीती झाडे जगली आहेत. याचा शोध न घेता, उलट आता रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली शेकडो वर्षे जुनी झाडे तोडण्याचा सपाटा सुरू केला आहे. आज हिवाळा आहे मात्र येत्या दोन महिन्यानंतर तप्त उन्हाळ्यात रस्त्यावर येणारे - जाणारे प्रवासी क्षणभर सावली पाहून विश्रांतीसाठी या झाडांचा सहारा घेत होते.मात्र साकोरा रस्ता उड्डानपुल ते गंगाधरीच्या अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या एकुण वीस ते बावीस झाडांची कत्तल केली असून अजून शेकडो झाडे तोडली जाणार असतांना त्या बदल्यात किती झाडांचे संगोपन झाले? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक