शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लखनौला पायी निघालेले सहा तरु ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 20:53 IST

नांदगाव : मनात एकच विचार.... काहीही करून घर गाठायचे. वाहनांची सोय नसली तर पायीच जायचे असा निर्धार करून उत्तर प्रदेशला निघालेले सहा तरुण नांदगावमधील नागरिकांच्या औत्सुक्याचा विषय बनले. शिरूर (घोडनदी) येथे दोन महिन्यांपासून कारखाना सुरू होण्याच्या प्रतीक्षेत थांबूनही, परिस्थितीत काहीच आशादायी चित्र दिसत नव्हते. म्हणून मनाचा हिय्या करून, पायीच उत्तर प्रदेशला जाण्यासाठी ते निघाले.

ठळक मुद्दे१८ जण नांदगाव येथे निवारागृहात थांबवून ठेवण्यात आले आहे.

नांदगाव : मनात एकच विचार.... काहीही करून घर गाठायचे. वाहनांची सोय नसली तर पायीच जायचे असा निर्धार करून उत्तर प्रदेशला निघालेले सहा तरुण नांदगावमधील नागरिकांच्या औत्सुक्याचा विषय बनले. शिरूर (घोडनदी) येथे दोन महिन्यांपासून कारखाना सुरू होण्याच्या प्रतीक्षेत थांबूनही, परिस्थितीत काहीच आशादायी चित्र दिसत नव्हते. म्हणून मनाचा हिय्या करून, पायीच उत्तर प्रदेशला जाण्यासाठी ते निघाले. नांदगाव येथून जात असताना शनि मंदिराजवळ काही नागरिकांनी त्यांना थांबवून त्यांची विचारपूस करून त्यांना खायला दिले. येथील शासकीय निवारा व्यवस्थेची माहिती देऊनही त्यांनी थांबण्यास नकार दिला.शिरूर येथील स्टील कंपनीमध्ये कंत्राटी मजूर म्हणून दोन वर्षे ते काम करीत होते. उन्हाळ्यात शिरूर ते लखनौ हे १५०० किमीचे अंतर पायी पार करण्यासाठी ते तरुण निघाले होते.कोरोनामुळे ‘घरी तिकडे’ काही झाले तर काय? अशी भीती वाटू लागली आणि आम्ही ‘कुछ भी हो, निकलते है चले जाएंगे... तो निकल पडे’ अशा शब्दात तरु णांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व त्यांनी नांदगाव सोडले. गेल्या महिन्यात कंटेनरमधून राजस्थान व मध्य प्रदेशातील आपल्या गावी जाणारे १८ जण नांदगाव येथे निवारागृहात थांबवून ठेवण्यात आले आहे. त्यांनाही आपल्या घरी जायचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश