शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

लखनौला पायी निघालेले सहा तरु ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 20:53 IST

नांदगाव : मनात एकच विचार.... काहीही करून घर गाठायचे. वाहनांची सोय नसली तर पायीच जायचे असा निर्धार करून उत्तर प्रदेशला निघालेले सहा तरुण नांदगावमधील नागरिकांच्या औत्सुक्याचा विषय बनले. शिरूर (घोडनदी) येथे दोन महिन्यांपासून कारखाना सुरू होण्याच्या प्रतीक्षेत थांबूनही, परिस्थितीत काहीच आशादायी चित्र दिसत नव्हते. म्हणून मनाचा हिय्या करून, पायीच उत्तर प्रदेशला जाण्यासाठी ते निघाले.

ठळक मुद्दे१८ जण नांदगाव येथे निवारागृहात थांबवून ठेवण्यात आले आहे.

नांदगाव : मनात एकच विचार.... काहीही करून घर गाठायचे. वाहनांची सोय नसली तर पायीच जायचे असा निर्धार करून उत्तर प्रदेशला निघालेले सहा तरुण नांदगावमधील नागरिकांच्या औत्सुक्याचा विषय बनले. शिरूर (घोडनदी) येथे दोन महिन्यांपासून कारखाना सुरू होण्याच्या प्रतीक्षेत थांबूनही, परिस्थितीत काहीच आशादायी चित्र दिसत नव्हते. म्हणून मनाचा हिय्या करून, पायीच उत्तर प्रदेशला जाण्यासाठी ते निघाले. नांदगाव येथून जात असताना शनि मंदिराजवळ काही नागरिकांनी त्यांना थांबवून त्यांची विचारपूस करून त्यांना खायला दिले. येथील शासकीय निवारा व्यवस्थेची माहिती देऊनही त्यांनी थांबण्यास नकार दिला.शिरूर येथील स्टील कंपनीमध्ये कंत्राटी मजूर म्हणून दोन वर्षे ते काम करीत होते. उन्हाळ्यात शिरूर ते लखनौ हे १५०० किमीचे अंतर पायी पार करण्यासाठी ते तरुण निघाले होते.कोरोनामुळे ‘घरी तिकडे’ काही झाले तर काय? अशी भीती वाटू लागली आणि आम्ही ‘कुछ भी हो, निकलते है चले जाएंगे... तो निकल पडे’ अशा शब्दात तरु णांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व त्यांनी नांदगाव सोडले. गेल्या महिन्यात कंटेनरमधून राजस्थान व मध्य प्रदेशातील आपल्या गावी जाणारे १८ जण नांदगाव येथे निवारागृहात थांबवून ठेवण्यात आले आहे. त्यांनाही आपल्या घरी जायचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश