शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

लखनौला पायी निघालेले सहा तरु ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 20:53 IST

नांदगाव : मनात एकच विचार.... काहीही करून घर गाठायचे. वाहनांची सोय नसली तर पायीच जायचे असा निर्धार करून उत्तर प्रदेशला निघालेले सहा तरुण नांदगावमधील नागरिकांच्या औत्सुक्याचा विषय बनले. शिरूर (घोडनदी) येथे दोन महिन्यांपासून कारखाना सुरू होण्याच्या प्रतीक्षेत थांबूनही, परिस्थितीत काहीच आशादायी चित्र दिसत नव्हते. म्हणून मनाचा हिय्या करून, पायीच उत्तर प्रदेशला जाण्यासाठी ते निघाले.

ठळक मुद्दे१८ जण नांदगाव येथे निवारागृहात थांबवून ठेवण्यात आले आहे.

नांदगाव : मनात एकच विचार.... काहीही करून घर गाठायचे. वाहनांची सोय नसली तर पायीच जायचे असा निर्धार करून उत्तर प्रदेशला निघालेले सहा तरुण नांदगावमधील नागरिकांच्या औत्सुक्याचा विषय बनले. शिरूर (घोडनदी) येथे दोन महिन्यांपासून कारखाना सुरू होण्याच्या प्रतीक्षेत थांबूनही, परिस्थितीत काहीच आशादायी चित्र दिसत नव्हते. म्हणून मनाचा हिय्या करून, पायीच उत्तर प्रदेशला जाण्यासाठी ते निघाले. नांदगाव येथून जात असताना शनि मंदिराजवळ काही नागरिकांनी त्यांना थांबवून त्यांची विचारपूस करून त्यांना खायला दिले. येथील शासकीय निवारा व्यवस्थेची माहिती देऊनही त्यांनी थांबण्यास नकार दिला.शिरूर येथील स्टील कंपनीमध्ये कंत्राटी मजूर म्हणून दोन वर्षे ते काम करीत होते. उन्हाळ्यात शिरूर ते लखनौ हे १५०० किमीचे अंतर पायी पार करण्यासाठी ते तरुण निघाले होते.कोरोनामुळे ‘घरी तिकडे’ काही झाले तर काय? अशी भीती वाटू लागली आणि आम्ही ‘कुछ भी हो, निकलते है चले जाएंगे... तो निकल पडे’ अशा शब्दात तरु णांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व त्यांनी नांदगाव सोडले. गेल्या महिन्यात कंटेनरमधून राजस्थान व मध्य प्रदेशातील आपल्या गावी जाणारे १८ जण नांदगाव येथे निवारागृहात थांबवून ठेवण्यात आले आहे. त्यांनाही आपल्या घरी जायचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश