शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

साहेब, पिके निघाल्यावर वीज बिल भरू...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST

जळगाव नेऊर : साहेब, पिके निघाल्यावर वीज बिल भरू, असे साकडे साताळी येथील शेतकऱ्यांनी बंद रोहित्र सुरू करण्यासाठी महावितरणला ...

जळगाव नेऊर : साहेब, पिके निघाल्यावर वीज बिल भरू, असे साकडे साताळी येथील शेतकऱ्यांनी बंद रोहित्र सुरू करण्यासाठी महावितरणला घातले आहे.

साताळी व परिसरात दुष्काळी परिस्थिती असून शेती व पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली. शेतकरी वर्गासमोर विजेअभावी चिंता उभी राहिली आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीत जेमतेम थोडेफार पाणी असून विजेअभावी सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी फार मोठी अडचण तयार झालेली असून उभी असलेली पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर असून पिके निघाल्यावर थोड्याफार प्रमाणात वीज बिले भरू, तरी साताळी व परिसरातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून महावितरणने साताळी व परिसरातील सर्व बंद रोहित्रांचा विद्युत प्रवाह सुरळीत करावा, या मागणीसाठी साताळी येथील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता पाटील यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. निवेदनावर सरपंच सेवा महासंघाचे राज्य सोशल मीडिया अध्यक्ष तथा माजी सरपंच भाऊसाहेब कळसकर, दत्ताजी सुखदेव काळे, अभिमन्यू आहेर, सुरेश शांताराम सोनवणे, बाळू काशिनाथ काळे, पोपट बाबूराव अभिमन्यू आहेर, शरद यशवंत राजगुरू, बाळू पंजा काळे, दत्तू जगन्नाथ काळे, धोंडीराम काळे, मनोहर काळे आदींच्या सह्या आहेत.

-----------------------

वीज वितरण कंपनीचे उपअभियंता पाटील यांना निवेदन देताना सरपंच सेवा संघाचे भाऊसाहेब कळसकर, दत्ताजी काळे, अभिमन्यू आहेर, सुरेश सोनवणे व शेतकरी. (१४ जळगाव नेऊर २)

140821\14nsk_13_14082021_13.jpg

१४ जळगाव नेऊर २