शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

नियोजनाअभावी सिन्नरला पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 14:56 IST

सिन्नर : शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल व दुरूस्तीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. शहरातील बेकायदेशीर नळधारकांवर कारवाई केली जात ...

सिन्नर : शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल व दुरूस्तीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. शहरातील बेकायदेशीर नळधारकांवर कारवाई केली जात नाही. नियोजनाचा अभाव असल्याने शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. शिवाजी नवले व संजय चव्हाणके यांनी निवेदनाद्वारे केला आहे. शहरात होणाऱ्या विस्कळीत पाणीपुवरवठ्याबाबत अ‍ॅड. नवले व चव्हाणके यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्यात पालिकेच्या गलथानाकडे लक्ष वेधले आहे. पालिकेच्या आजी-माजी पदाधिकाºयांसोबत शहरातील काही धनदांडग्यांनी बेकायदेशीर नळजोडण्या घेतल्या असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पाणीपुरवठा करणाºया मुख्य वाहिन्यांवर नळजोडण्या असून नागरिकांनी आवाज उठवून देखील प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. पाणीपुरवठ्याचे कोणतेही वेळापत्रक पालिकेकडे नाही. काही भागात केवळ १० मिनीटे तर काही ठिकाणी २ तास नळांना पाणी सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून निघणाºया जलवाहिनीद्वारे १२-१३ तासांत टाकी भरली जाते असे पालिका सांगते. मात्र प्रत्यक्षात २० ते ३० तास लागतो. याचा अर्थ पाणीचोरी मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सार्वजनिक नळ बंद करण्यात देखील अ‍ॅड. नवले व चव्हाणके यांनी लक्ष वेधले आहे. अनेक वर्षांपासून पाण्याचे आॅडिट झाले नाही. ते करण्यात यावे, पाण्याची सुव्यवस्थापन झाल्यास पाणीपुरवठ्यामागील अनाठायी खर्च होणार नाही याकडे लक्ष वेधत कडवा धरणातील पाणीपुरवठा योजना त्वरीत कार्यान्वित करावी व या योजनेचे देखील नियोजन करून शहरवासियांनी कृत्रिम पाणीटंचाईतून मुक्तता करावी असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक