शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

आजारी लोकांनी श्रमिक रेल्वेने प्रवास करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:07 IST

परप्रांतीय लोकांना आपल्या घरी पोहोचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या पुढाकारातून दररोज अनेक श्रमिक स्पेशल गाड्या धावत आहेत. परंतु काही आधीच विविध आजाराने त्रस्त असलेले लोक प्रवास करत असल्याने आरोग्यास धोका निर्माण होतो.

ठळक मुद्देमनमाड : रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना आवाहन

मनमाड : परप्रांतीय लोकांना आपल्या घरी पोहोचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या पुढाकारातून दररोज अनेक श्रमिक स्पेशल गाड्या धावत आहेत. परंतु काही आधीच विविध आजाराने त्रस्त असलेले लोक प्रवास करत असल्याने आरोग्यास धोका निर्माण होतो.प्रवासादरम्यान पूर्वीच्या आजाराने गाडीत मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून, आजारी व वयस्कर लोकांनी प्रवास टाळावा, असे आवाहन रेल्वे सूत्रांनी केले आहे. परप्रांतीयांना स्वत:च्या घरी जाऊ शकतील यासाठी श्रमिक रेल्वे सुरू करण्यात आलेल्या आहे. आधीच आजारी असलेल्या व्यक्तींचा गाडीत प्रवासादरम्यान मृत्यू झाला असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. आशा दुर्दैवी घटना घडू नये तसेच इतर प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी आवाहन करण्यात आले आहे.प्रवाशांच्या आरोग्यासंदर्भातील धोका टाळण्यासाठी या गाडीतून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, प्रतिकारशक्ती कमी असलेले लोक, गर्भवती महिला, दहा वर्ष आणि त्याखालील मुले, ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती यांनी आवश्यक नसल्यास प्रवास करणे टाळा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे