शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

शिवराज्यात नीती, मती अन मातीला किंमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 17:36 IST

येवला : शिवरायांचा एक जरी गुण जीवनात आचरणात आणला, तरी जीवनाचे सार्थक होईल. एकहीम हिलेवर अत्याचार होणार नाही. छत्रपतींच्या राज्यात जातीला नव्हे, होती, असे प्रतिपादन सुदाम खालकर यांनी केले.

येवला : शिवरायांचा एक जरी गुण जीवनात आचरणात आणला, तरी जीवनाचे सार्थक होईल. एकहीम हिलेवर अत्याचार होणार नाही. छत्रपतींच्या राज्यात जातीला नव्हे, होती, असे प्रतिपादन सुदाम खालकर यांनी केले.समता प्रतिष्ठान येवला आयोजित प्रागतिक विचार व्याख्यान मालेचे तिसरे पुष्प छत्रपती शिवाजी महाराज आ िणआजचा तरु ण या विषयावर गुंफताना खालकर बोलत होते. शिवाजी महाराजांनी मावळ्यांना स्वाभिमान शिकविला. सर्व जातीच्या पोरांना आपल्या बरोबर घेतले. आज आम्हाला हे शिवाजी महाराज कुणी सांगत नाही.कोयना नदीवर ३५०वर्षांपूर्वी बनवलेला पूल आजही तसाच आहे. एकही दगड ढासळलेला नाही. शासनाने फ्री मेंटेनन्स ब्रीज असे नाव या पुलाला दिले आहे. हे छत्रपती नाही शिकवले जात आम्हाला. छत्रपतीना जातीय संघर्ष नव्हे, तर सत्ता संघर्ष करावा लागला. छत्रपती मुस्लिम बांधवा विरोधात नव्हते, हे समजून घेतले पाहिजे. छत्रपती स्थापत्य शास्त्र, आरमार शास्त्र, वास्तुशास्त्र, उत्तम अभियंता, विज्ञान निष्ठ, उत्तम योद्धा असे अनेक पैलू महाराजांकडे होते. एखादा मुलगा सहली साठी जात असेल तर त्याची आई, बाप त्याला बसमध्ये पुढे,मागे नाही मधोमध बसावे असे समजून सांगतात, मग आजचा बाप कुठे अन पुरंदरच्या तहाच्या वेळी स्वत:चा मुलगा सर्जा संभाजीला स्वराज्यासाठी गहाण ठेवणारा छत्रपती असलेला बाप कुठे? रयत जगली पाहिजे या साठीच हे धाडस होतं, जीवनात नैराश्य आले तर छत्रपतींचा पुरंदरचा तह डोळ्यासमोर आणावा. छत्रपतींचा एक तरी गुण आचरणात आणावा, यामुळे आयुष्यभर अडचण येणार नाही, असेही खालकर म्हणाले.

 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज