शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याची शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 18:27 IST

येवला : तहसिलदारांना दिले निवेदन

ठळक मुद्देशेतक-यांचा सातबारा कोरा करून कर्जमाफी मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

येवला :अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ पडला. त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत अत्यल्प असून शेतक-यांना आणखी मदत वाढवून मिळावी, अशी मागणी येथील शिवसेनेच्या पदाधिका-यांसह शेतक-यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन येवला तहसीलदारांना देण्यात आले.यंदा अतिवृष्टीमुळे जगाचा पोशिंदा मानल्या जाणा-या शेतक-यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कर्जमाफी पुरेशी दिली जात नाही. निसर्ग शेतक-याला साथ देत नाही. अशी स्थिती झाली आहे. यंदा परतीच्या पावसाने हाहाकार उडाला असून येवला तालुक्यातील शेतक-यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे, शेतातील सर्व पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. सरकारकडून दिली जाणारी मदत हि अत्यल्प असल्याने या मदतीत वाढ करून मिळावी तसेच शेतक-यांचा सातबारा कोरा करून कर्जमाफी मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना नेते संभाजी पवार, उपजिल्हा प्रमुख भास्कर कोंढरे, तालुका प्रमुख रतन बोरनारे, शहर प्रमुख राजेंद्र लोणारी, झुंजार देशमुख, छगन आहेर, दिलीप बोरनारे, भागीनाथ थोरात, सुखदेव घोरपडे, बबनराव भातकुटे, विजय आहेर, धीरज परदेशी, बाजीराव देवडे, शैलेश पगारे आदीसह शेतकरी बांधवांच्या स्वाक्ष-या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक