शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

दीड महिन्यात सात शेतकऱ्यांची आत्महत्त्या

By admin | Updated: February 20, 2016 22:43 IST

दीड महिन्यात सात शेतकऱ्यांची आत्महत्त्या

नाशिक : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या कायम असून, शनिवारी निफाड तालुक्यातील एका शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपविल्याने नवीन वर्षात दीड महिन्यात सात शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. दरम्यान, यात बहुचर्चित केबीसी या आर्थिक डबघाईस आलेल्या कंपनीतील गुंतवणूकदारांचाही समावेश आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे सत्र थांबण्याची चिन्हे नाहीत. नवीन वर्षातही हे प्रमाण कायम असून, केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा प्रयत्न चालविला असतानाही त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात फारसे काही पडलेले नाही, हे यावरून स्पष्ट झाले आहे.शनिवारी सकाळी दहा वाजता निफाड तालुक्यातील नारायणगाव येथील भागीरथ कोंडाजी आवारे (४८) यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केली. आवारे यांची नारायणगाव येथे २५ गुंठे जमीन आहे. त्यामुळे त्यांनी कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्त्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस व महसूल विभाग अधिक चौकशी करीत आहे. दीड महिन्यात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सात झाली असून, त्यात जिजाबाई दगा पाटील (विराणे), अशोक गोविंद महाजन (लोहोणेर), शरद रामराव बोरस्ते (दिंडोरी), देवीदास अशोक दाते (रानवड), बाळासाहेब विठोबा वाघ (शिरसमणी), अनिल आनंदा शेलार (बिटाळे) यांचा समावेश आहे. चौकट===