शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

माहिती तंत्रज्ञान क्रांतीत सुरक्षा महत्त्वाची : सिंग

By admin | Updated: October 17, 2014 00:11 IST

माहिती तंत्रज्ञान क्रांतीत सुरक्षा महत्त्वाची : सिंग

 

नाशिक : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आतापर्यंत तीन क्रांत्या झाल्या असून, या तिन्ही क्रांत्यांमध्ये सुरक्षा हा समान घटक असल्याचे मत डॉ. यू. के. सिंग यांनी व्यक्त केले.जी. डी. सावंत महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यमाने चर्चासत्र झाले. बी. बी. चौरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. यू. के. सिंग यांच्या बीजभाषणाने सुरू झाले. दुसऱ्या सत्रात डॉ. रामजी यादव यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. अर्चना पाटील यांनी नेटवर्कमधील सुरक्षेचा प्रश्न, तर प्रा. सी. एस. भालेराव यांनी ‘तंत्रज्ञानातील भ्रमणध्वनी क्रांतीचे मूल्यमापन’ आणि डॉ. सुप्रिया कुलथे यांनी ‘फेसबुक : संवादाचे नवे साधन’ या विषयावरील पेपर वाचले. तिसऱ्या सत्रात प्रा. एस. आर. ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. उमेश सुर्वे यांनी ‘वायफाय आधुनिक तंत्रज्ञान’ या विषयावर पेपर वाचला. (प्रतिनिधी)