शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

नरहरी झिरवाळ यांच्या घरासमोर सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:16 IST

शेतकऱ्यांना कायद्याने हमीभाव व कर्जमुक्ती मिळावी यासाठी शेतकºयांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन व्हावे, ही विनंती करणारे पत्र सगळ्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्रपतींना लिहावे या मागणीसाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीतर्फे दिंडोरी, पेठ या दोन तालुक्यांतील शेतकºयांनी शुक्रवारी आमदार नरहरी झिरवाळ यांच्या वनारे येथील निवासस्थानी संदीप जगताप, गंगाधर निखाडे यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह केला.

दिंडोरी : शेतकऱ्यांना कायद्याने हमीभाव व कर्जमुक्ती मिळावी यासाठी शेतकºयांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन व्हावे, ही विनंती करणारे पत्र सगळ्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्रपतींना लिहावे या मागणीसाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीतर्फे दिंडोरी, पेठ या दोन तालुक्यांतील शेतकºयांनी शुक्रवारी आमदार नरहरी झिरवाळ यांच्या वनारे येथील निवासस्थानी संदीप जगताप, गंगाधर निखाडे यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह केला.  हा देश कृषिप्रधान असून, या देशात रोज शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत ही दुर्दैवी बाब असून, हे थांबविण्यासाठी शेतकºयांना कायद्याने हमीभावाचा व कर्जमुक्तीचा अधिकार मिळायला हवा. या संदर्भातले खासदार राजू शेट्टी यांनी तयार केलेलं हमीभाव व कर्जमुक्तीचं विधेयक संसदेत मंजूर व्हावे, त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे व तसा आग्रह लोकप्रतिनिधींनी राष्ट्रपतींकडे धरावा, असे मत यावेळी संदीप जगताप यांनी व्यक्त केलं.  नरहरी झिरवळ यांनी निवेदन स्वीकारल्यावर मी तुमच्या भावना निश्चितपणे राष्ट्रपतींना कळवीन. मी व माझा पक्ष तुमच्या सोबत आहे. खासदारसाहेबांच्या घरासमोरील आंदोलनात मीही सहभागी होईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या सत्याग्रहात संदीप जगताप, गंगाधर निखाडे, सचिन कड, संपत जाधव, नितीन देशमुख, अजित कड, राकेश शिंदे, संजय निरगुडे, विलास सरोदे, अभय सूर्यवंशी, मुकुंद अहेर, जनार्दन चौधरी, भाऊसाहेब पाटील, सुधीर पाटील, संजय निरगुडे, राजेंद्र मोकाट, अशोक पताडे, जीवन मोरे, अजय मेधने, कचरू मोरे, गंगाधर गाढवे, जनार्धन चौधरी, नितीन भालेराव, कृष्णा मातेरे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.  आम्ही रस्त्यावर उतरण्यापेक्षा आमच्या लोकप्रतिनिधींनीच आमच्या साठी कायदे मंडळात भांडावे. शेतकºयांचे शोषण होईल असे कायदे मोडीत काढून नव शेतकरी हिताचे कायदे करावे. तसेच पाकिस्तनातून आलेली साखर , तूर ही शेतकºयांचा जीव घेणारी आहे. असे मत गंगाधार निखाडे यांनी मांडले. यावेळी डॉ योगेश गोसावी, भास्कर भगरे, अभय सूर्यवंशी, जीवन मोरे आदींनी आपले विचार मांडले.

टॅग्स :MLAआमदारFarmerशेतकरी