शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

नरहरी झिरवाळ यांच्या घरासमोर सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:16 IST

शेतकऱ्यांना कायद्याने हमीभाव व कर्जमुक्ती मिळावी यासाठी शेतकºयांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन व्हावे, ही विनंती करणारे पत्र सगळ्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्रपतींना लिहावे या मागणीसाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीतर्फे दिंडोरी, पेठ या दोन तालुक्यांतील शेतकºयांनी शुक्रवारी आमदार नरहरी झिरवाळ यांच्या वनारे येथील निवासस्थानी संदीप जगताप, गंगाधर निखाडे यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह केला.

दिंडोरी : शेतकऱ्यांना कायद्याने हमीभाव व कर्जमुक्ती मिळावी यासाठी शेतकºयांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन व्हावे, ही विनंती करणारे पत्र सगळ्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्रपतींना लिहावे या मागणीसाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीतर्फे दिंडोरी, पेठ या दोन तालुक्यांतील शेतकºयांनी शुक्रवारी आमदार नरहरी झिरवाळ यांच्या वनारे येथील निवासस्थानी संदीप जगताप, गंगाधर निखाडे यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह केला.  हा देश कृषिप्रधान असून, या देशात रोज शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत ही दुर्दैवी बाब असून, हे थांबविण्यासाठी शेतकºयांना कायद्याने हमीभावाचा व कर्जमुक्तीचा अधिकार मिळायला हवा. या संदर्भातले खासदार राजू शेट्टी यांनी तयार केलेलं हमीभाव व कर्जमुक्तीचं विधेयक संसदेत मंजूर व्हावे, त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे व तसा आग्रह लोकप्रतिनिधींनी राष्ट्रपतींकडे धरावा, असे मत यावेळी संदीप जगताप यांनी व्यक्त केलं.  नरहरी झिरवळ यांनी निवेदन स्वीकारल्यावर मी तुमच्या भावना निश्चितपणे राष्ट्रपतींना कळवीन. मी व माझा पक्ष तुमच्या सोबत आहे. खासदारसाहेबांच्या घरासमोरील आंदोलनात मीही सहभागी होईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या सत्याग्रहात संदीप जगताप, गंगाधर निखाडे, सचिन कड, संपत जाधव, नितीन देशमुख, अजित कड, राकेश शिंदे, संजय निरगुडे, विलास सरोदे, अभय सूर्यवंशी, मुकुंद अहेर, जनार्दन चौधरी, भाऊसाहेब पाटील, सुधीर पाटील, संजय निरगुडे, राजेंद्र मोकाट, अशोक पताडे, जीवन मोरे, अजय मेधने, कचरू मोरे, गंगाधर गाढवे, जनार्धन चौधरी, नितीन भालेराव, कृष्णा मातेरे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.  आम्ही रस्त्यावर उतरण्यापेक्षा आमच्या लोकप्रतिनिधींनीच आमच्या साठी कायदे मंडळात भांडावे. शेतकºयांचे शोषण होईल असे कायदे मोडीत काढून नव शेतकरी हिताचे कायदे करावे. तसेच पाकिस्तनातून आलेली साखर , तूर ही शेतकºयांचा जीव घेणारी आहे. असे मत गंगाधार निखाडे यांनी मांडले. यावेळी डॉ योगेश गोसावी, भास्कर भगरे, अभय सूर्यवंशी, जीवन मोरे आदींनी आपले विचार मांडले.

टॅग्स :MLAआमदारFarmerशेतकरी