शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

परिसरातील ग्रामस्वच्छतेसाठी सरसावले पहुचीबारीकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : कोरोना आजाराने संपूर्ण भारत देशात थैमान घातले आहे. त्यातच सतत पडत असलेल्या पावसामुळे आजाराचे प्रमाण वाढत असल्याकारणाने व लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पेठ तालुक्यातील पहुचीबारी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेले करंजखेड गावचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पहुचीबारी गावातील ग्रामस्थ व युवकांनी संपूर्ण गावात ग्रामस्वच्छता अभियान राबवले.

ठळक मुद्देरस्ते तसेच आपल्या घराशेजारील आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला.

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : कोरोना आजाराने संपूर्ण भारत देशात थैमान घातले आहे. त्यातच सतत पडत असलेल्या पावसामुळे आजाराचे प्रमाण वाढत असल्याकारणाने व लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पेठ तालुक्यातील पहुचीबारी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेले करंजखेड गावचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पहुचीबारी गावातील ग्रामस्थ व युवकांनी संपूर्ण गावात ग्रामस्वच्छता अभियान राबवले.गावात काही ठिकाणी अस्वच्छता असल्याने डासांचे प्रमाण वाढून ताप, मलेरिया, हातपाय दुखी अशा अनेक प्रकारच्या रोगराईला माणूस बळी पडतो. सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व समजावे म्हणून ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.गावातील सर्व ग्रामस्थांनी अभियानात सहभाग घेऊन गावातील रस्ते तसेच आपल्या घराशेजारील आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. तसेच एक दिवस श्रमदान करून ग्रामस्वच्छता करण्याचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक धमर्राज मोरे, नामदेव पाडवी, मिननाथ चौरे, निवृत्ती पाडवी, केशव चौरे, दूर्वास पाडवी, रोहिदास राऊत, रामभाऊ चौधरी, हनुमंत मोरे, सोमनाथ मोरे, पांडुरंग चौरे, यादव गवळी, लक्ष्मण मोरे, चंद्रकांत पाडवी, जगन मोहरे, ज्ञानेश्वर खोटरे तसेच महिलावर्ग, गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतHealthआरोग्य