शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
2
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
3
आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?
4
ENG vs IND : गिल-जड्डू जोडी जमली! अर्धा संघ तंबूत परतल्यावर टीम इंडियानं साधला 'त्रिशतकी' डाव
5
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
6
आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
7
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
8
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
9
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
10
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
11
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
12
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
13
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
14
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
15
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
16
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
17
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
18
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
19
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
20
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य

संत कबीरनगर बसथांबा असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2015 22:48 IST

द्वारका : दारूड्यांचा प्रवाशांना होतो उपद्रव

नाशिक : जळगाव, औरंगाबादकडे जाणाऱ्या बससेसला द्वारकाजवळील संत कबीरनगर येथे देण्यात आलेला बसथांबा प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. आजूबाजूचा झोपडपट्टी परिसर, कचऱ्याचे ढीग आणि मद्यपींच्या त्रासामुळे रात्री आणि दिवसाही या ठिकाणी प्रवाशांना उभे राहाणे मुश्किल झाले आहे. एस.टी. महामंडळाच्या ग्रामीण भागाकडे, तसेच आग्रारोडने जाणाऱ्या सर्व बसेसना त्याचप्रमाणे पुण्याकडे जाणाऱ्या बसेसलाही द्वारका येथील संत कबीरनगर येथे बसथांबा निर्माण करण्यात आला आहे. पालिकेने या ठिकाणी उभारलेला थांबा अत्यंत चुकीचा आणि प्रवाशांसाठी गैरसोयीचा असाच आहे. कुटुंबीयांसह या ठिकाणी बसेसची वाट पाहणाऱ्यांना येथील टवाळखोर, तसेच मद्यपी झोपडपट्टीधारकांचा त्रास अनेकदा होतो. या ठिकाणी पसरलेल्या कचऱ्यामुळे प्रवाशांना नीट उभे राहण्यासाठीदेखील पुरेशी जागा नाही. पावसात तर प्रवाशांना आजूबाजूचे हॉटेल्स, तसेच दुकानांचा आसरा घ्यावा लागतो. मात्र तेथेही प्रवासी सुरक्षित नसल्याचा अनुभव प्रवाशांना आला आहे. (प्रतिनिधी)