शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

द्राक्ष बागायतदारांसाठी चिपाड ठरताहेत संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2016 22:39 IST

पाणीटंचाईवर मात : जमिनीतील ओलावा राहतो टिकून

निफाड : तालुक्याच्या उत्तर भागातील काही गावांमध्ये मागील वर्षी कमी पाऊस पडल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पाणीटंचाईपासून वाचण्यासाठी द्राक्षबागांमध्ये चिपाडाचा उपयोग होत आहे.मागील वर्षी निफाड तालुक्यात पाऊस कमी पडला. तालुक्याच्या पूर्व व उत्तर भागात जमिनीत पुरेसा जलसाठा झालाच नाही. त्याचाच परिणाम म्हणून तालुक्याच्या उत्तर भागातील उगाव, खेडे, वनसगाव, नांदुर्डी, खानगाव, वनसगाव, सावरगाव, रानवड, खडकमाळेगाव या व इतर गावांतील विहिरीच्या पाण्याची पातळी गेल्या दोन महिन्यांपासून खाली गेल्याने या गावांतील द्राक्ष बागायतदारांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. बऱ्याच द्राक्ष बागायतदारांच्या विहिरी वा बोअरवेल सरासरी दीड ते अडीच तास चालत आहे व हे उपलब्ध पाणी ठिंबक सिंचनाद्वारे द्राक्षबागांना सध्या दिले जात आहे. परंतु या पाणीपुरवठ्यातही ओढाताण होत असल्याने यावर मात करण्यासाठी द्राक्षांच्या झाडांच्या खोडाजवळील बऱ्हंब्यावर ओळीने उसाचे चिपाड अंथरले जाते. (वार्ताहर)