शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

विंचूर येथे रस्ता सुरक्षा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 15:09 IST

लासलगाव :- वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्यास गंभीर स्वरु पाचे अपघात होणार नाहीत. वाहतूक नियमनासाठी स्वयंस्फूर्तीने लक्ष देतात येते साधे नियम पाळूनही आपण ‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ हे ब्रीद वाक्य सार्थ करू शकतो, असे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत गाड्यांना रिफ्लेक्टर लावण्याच्या निमित्ताने विंचूर येथे कार्यक्र मात मोटर वाहन निरीक्षक अनिल धात्रक यांनी आवाहन केले.

लासलगाव :- वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्यास गंभीर स्वरु पाचे अपघात होणार नाहीत. वाहतूक नियमनासाठी स्वयंस्फूर्तीने लक्ष देतात येते साधे नियम पाळूनही आपण ‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ हे ब्रीद वाक्य सार्थ करू शकतो, असे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत गाड्यांना रिफ्लेक्टर लावण्याच्या निमित्ताने विंचूर येथे कार्यक्र मात मोटर वाहन निरीक्षक अनिल धात्रक यांनी आवाहन केले. यावेळी बाजार समितीचे सदस्य पंढरीनाथ थोरे, रमेश पालवे, अनंता सावंत उपस्थित होते. या अभियानामध्ये वाहतूक आणि रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती येथील महावीर विद्यालयातील अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विरु ध्द दिशेने प्रवास करणार नाही, मद्य प्राशन करून वाहन चालविणार नाही , निष्कारण हॉर्न वाजविणार नाही, अतिवेगाने गाडी चालविणार नाही, घातक पध्दतीने ओव्हरटेक करायची नाही यासह वाहतूक नियमाचे धडे देताना आपली सुरक्षा किती महत्वाची आहे हे धात्रक यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आब्बड ,संचालक महावीर चोपडा ,मुख्याध्यापक दिलीप डुंगरवाल , अनंता सावंत , मधुकर बोडके ,नीलेश दायमा ,राजेंद्र जैन , हर्षदा कदम उपस्थित होते . 

टॅग्स :Nashikनाशिक