शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

ंओतूर-आठंबे रस्ता बनला मृत्यूचा सापळा

By admin | Updated: September 12, 2016 01:03 IST

वाहनधारकांची कसरत : वेळोवेळी तात्पुरती स्वरूपाची डागडूजी

अशोक देशमुख ओतूरवेळ : सकाळी १० वाजेची.स्थळ : ओतूर-आठंबे रस्ता.कळवण तालुक्यातील ओतूर ते आठंबे या सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.२० वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. या रस्त्यावरील प्रवास जीवघेणा ठरू लागला आहे. दररोज या रस्त्यावरून परिसरातील शेतकरी, शाळकरी मुले, व्यावसायिक, नोकरदार वर्ग यांची वर्दळ असते. हा रस्ता दुरुस्त करण्याबाबत लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी मागणी केली असता तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली जाते. पुन्हा माती निघून जाते व पूर्ववत खड्डे पडतात. ओतूर परिसरातील जनतेला नांदुरी ते वणी येथे जाण्यासाठी पर्यायाने नाशिकला जाणेसाठीही हा जवळचा आणि सोयीचा मार्ग आहे. या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. उजव्या आणि डाव्या बाजूच्या साइडपट्ट्या एक ते दीड फुटाने खचल्या आहेत. वाहनधारकास खड्डे टाळताना फार मोठी कसरत करावी लागते. सदर खड्डे वाचवण्याच्या नादात अनेक वेळा या रस्त्यावर लहान मोठे अपघात झाले आहेत. रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली शासनाचा निधी मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे. तरीही रस्त्याची दुर्दशा पूर्वीसारखीच. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी मैलबिगारी येऊन माती टाकतात. तेही ओतूर ते आठंबेपर्यंत टाकून खड्डे बुजविले जात नाही. कुठेतर अर्धा कि.मी.पर्यंत काम केले जाते बाकीचा रस्ता मात्र तसाच राहतो. याकडे संबंधित खाते दुर्लक्ष करीत असते. तसेच लोकप्रतिनिधीही या रस्त्याकडे फिरून पाहत नाहीत. याबाबत ओतूर परिसरातील ओतूर, कुंडाणे, शिरसमणी, भुसणी, नरूळ, मेहदर, कन्हेरवाडी येथील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ, लोकप्रतिनिधींना भेटून हा रस्ता दुरुस्त करण्याबाबत आपली कैफीयत लवकरच मांडणार आहे. (वार्ताहर)