शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

रस्ते ठरताहेत पादचाऱ्यांसाठी मृत्यूचे द्वार

By vijay.more | Updated: September 11, 2018 00:50 IST

शहरातील विविध रस्त्यांवर झालेल्या अपघातात जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत १२० जणांचा मृत्यू झाला आहे, तर जानेवारी ते ९ सप्टेंबर या कालावधीत अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये ३७ पादचाºयांचा समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़

नाशिक : शहरातील विविध रस्त्यांवर झालेल्या अपघातात जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत १२० जणांचा मृत्यू झाला आहे, तर जानेवारी ते ९ सप्टेंबर या कालावधीत अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये ३७ पादचाºयांचा समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़ शहरातून गेलेले राष्ट्रीय महामार्ग, सर्व्हिस रोड, कॉलनी रस्ते हे पादचाºयांसाठी धोकदायक ठरत असून, यामध्ये वृद्धांना रस्ता ओलांडणे कठीण होत चालले आहे़ त्यातच वाहनधारकांकडून वेगमर्यादेचे केले जात असलेले उल्लंघन अपघाताचे प्रमुख कारण आहे़  १ रस्ते अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत़ त्यामध्ये हेल्मेटसक्ती व सीटबेल्ट सक्तीमुळे बहुतांशी दुचाकीस्वार तसेच कारचालक आता या नियमांचे पालन करताना दिसत आहेत़ मात्र, असे असूनही अपघातांचे प्रमाण कमी होत नसून गत सात महिन्यांच्या कालावधीत ११९ व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाला असून, ९ सप्टेंबरपर्यंत मृत्यू झालेल्यांमध्ये ३७ पादचाºयांचा समावेश आहे़ रस्ता ओलांडताना, रस्त्यावरून किंवा रस्त्याच्या कडेने पायी जाणाºया व्यक्तींना ठोस मारून वाहनचालक फरार झाले, त्यापैकी ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला़  २ जुलै महिन्यात सर्वाधिक सात पादचाºयांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या पाहणीनुसार शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरून १६ जणांचा, तर सर्व्हिस रोडवरून चालणाºया पाच पादचाºयांचा तर शहरातील कॉलनीरोड, राज्य महामार्ग आणि इतर छोट्या रस्त्यांवरून चालणाºया १६ जणांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. पादचारी मृत्यूमध्ये वृद्धांचे प्रमाण अधिक असून, अपघातानंतर वाहनचालक फरार होत असल्याने जखमींना वेळेत वैद्यकीय मदत प्राप्त होत नसल्याने मृत्यूची संख्या अधिक आहे़

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात