शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

भात आवणीला वेग !

By admin | Updated: July 4, 2017 23:44 IST

त्र्यंबकेश्वर : भात पिकाच्या आवणीला वेग आला आहे. यंदा पाऊसदेखील मेहेरबान झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : परिसरात सध्या भात पिकाच्या आवणीला वेग आला असून, बळीराजाला जसा हवा तसा पाऊस वरुणराजाच्या कृपेने पडत आहे. यंदा पाऊसदेखील मेहेरबान झाला आहे.तालुक्यात भातपीक मुख्य आहे. या पिकाच्या विविध जाती त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात विकसित केलेल्या आहेत. त्यामुळेच त्र्यंबकला भातपिकाची दरवर्षापेक्षा यावर्षी जास्त प्रमाणात केली आहे. यावर्षी पाऊसदेखील समाधानकारक आहे. आतापर्यंत ८९९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या भात, नागली, खुरासणी, वरई, भुईमूग, सोयाबीन आदींसह तूर, मका या खरीप पिकांची लागवड तालुक्यात करण्यात आली आहे.सध्या सर्वत्र भात खणणी, भात आवणीला (लावणी) वेग आला आहे. दिवसाची रोजंदारी रु . २००, २२५ व २५०पर्यंत आहे. काही ठिकाणी दुपारची भाकरीदेखील दिली जाते. शेतकऱ्यांच्या निकडीनुसार रोजंदारी दिली जात असते.सध्याचे युग यांत्रिकी असून, ट्रॅक्टरच्या साहाय्याने गाळ वगैरे केला जातो. त्यामुळे कामांच्या लवकर आटोपते. जोपर्यंत पावसाचे सातत्य आहे तोपर्यंत ज्या त्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीची कामे आटोपण्याची घाई असते म्हणूनच सध्या तरी सर्वांचीच लगबग सुरू आहे.