शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

भात आवणीला वेग !

By admin | Updated: July 4, 2017 23:44 IST

त्र्यंबकेश्वर : भात पिकाच्या आवणीला वेग आला आहे. यंदा पाऊसदेखील मेहेरबान झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : परिसरात सध्या भात पिकाच्या आवणीला वेग आला असून, बळीराजाला जसा हवा तसा पाऊस वरुणराजाच्या कृपेने पडत आहे. यंदा पाऊसदेखील मेहेरबान झाला आहे.तालुक्यात भातपीक मुख्य आहे. या पिकाच्या विविध जाती त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात विकसित केलेल्या आहेत. त्यामुळेच त्र्यंबकला भातपिकाची दरवर्षापेक्षा यावर्षी जास्त प्रमाणात केली आहे. यावर्षी पाऊसदेखील समाधानकारक आहे. आतापर्यंत ८९९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या भात, नागली, खुरासणी, वरई, भुईमूग, सोयाबीन आदींसह तूर, मका या खरीप पिकांची लागवड तालुक्यात करण्यात आली आहे.सध्या सर्वत्र भात खणणी, भात आवणीला (लावणी) वेग आला आहे. दिवसाची रोजंदारी रु . २००, २२५ व २५०पर्यंत आहे. काही ठिकाणी दुपारची भाकरीदेखील दिली जाते. शेतकऱ्यांच्या निकडीनुसार रोजंदारी दिली जात असते.सध्याचे युग यांत्रिकी असून, ट्रॅक्टरच्या साहाय्याने गाळ वगैरे केला जातो. त्यामुळे कामांच्या लवकर आटोपते. जोपर्यंत पावसाचे सातत्य आहे तोपर्यंत ज्या त्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीची कामे आटोपण्याची घाई असते म्हणूनच सध्या तरी सर्वांचीच लगबग सुरू आहे.