शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वाढत्या रोगराईने भात शेती संकटात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 15:46 IST

पेठ : एकीकडे मानव प्राण्यावर कोरोना सारख्या महामारीचे संकट गडद होत असताना आता आदिवासी भागातील भात व नागली या पिकालाही करपा सारख्या रोगाने ग्रासले असून प्रथमच पेठ तालुक्यात झालेल्या अल्प पावसाने बळीराजा मेटाकुटीस आला आहे.

ठळक मुद्देपेठ तालुक्यात दुहेरी संकट : पावसानेही सोडली बळीराजाची साथ

पेठ : एकीकडे मानव प्राण्यावर कोरोना सारख्या महामारीचे संकट गडद होत असताना आता आदिवासी भागातील भात व नागली या पिकालाही करपा सारख्या रोगाने ग्रासले असून प्रथमच पेठ तालुक्यात झालेल्या अल्प पावसाने बळीराजा मेटाकुटीस आला आहे.खरीप हंगामाच्या प्रारंभी हुलकावणी दिलेल्या पावसाने नंतरच्या काळात सुरु वात केली असली तरी पावसाची वेळ आणी प्रमाण टळून गेल्याने लावणी केलेल्या भात व नागली पिकावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रार्दुभाव झाल्याने जवळपास ८० टक्के भात शेती नष्ट झाली आहे. यावर्षी पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पिक विमा घेतला असल्याने कृषी विभाग व विमा कंपन्यांनी शेत कर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.पाणी टंचाईचे संकट ओढवणारचालू वर्षी पेठ तालुक्यात अल्प प्रमाणात झालेल्या पावसा मुळे जानेवारी पासून पाणी टंचाईचे संकट ओढवणार असल्याचे चिन्हे दिसत असून तालुक्यातील प्रलंबीत जल सिंचन प्रकल्प मार्गी लागावेत अशी अपेक्षाही सामान्य जनते कडून केली जात आहे .(फोटो ०३ पेठ १)करपा रोगाने बाधीत भातशेती.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस