शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने खरीपावरचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 13:18 IST

घोटी : उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक समजले जाणारे भात पीक सध्या ७० टक्के काढणीवर आलेले आहे.

घोटी : उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक समजले जाणारे भात पीक सध्या ७० टक्के काढणीवर आलेले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकाची काढणी करून पीक शेतातच पडून त्यात रोजच होणाºया परतीच्या पावसाने शेतकरी बेजार झालेले आहेत. रोजच प्रचंड वेगाने येणारे वादळी वारे आणि पाऊस यामुळं पीक पूर्णत: भुईसपाट झालेले आहे. सध्या रोजच दुपारनंतर पाऊस येत असून त्यामुळं दिवाळीच्या सणावर देखील पाणी फिरवले आहे. पावसाचे पाणी संपूर्ण खाचरांमध्ये असल्यामुळं सोंगणी ही पूर्णत: मजूर सांगून करावी लागणार आहे. भात काढणी यंत्र कोणत्याही प्रकारे शेतात वापरता येणार नाही. भात हे शेतकर्यांचे वार्षिक नगदी पीक आहे. भाताच्या होणार्या उत्पन्नातून पुढील रब्बी हंगामातील पीके अवलंबून आहेत. रब्बी हंगामात घेणारे टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, कारले आदि पीके शेतकरी भात पिकातील होणाºया उत्पन्नातून घेत असतो. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हैराण आहे. काही भागात शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक काढून ठेवले असून रोजचा होणाºया पावसामुळं सोयाबीन शेंगा आण िदाणे काळे पडले असून तेही हातातून जाण्याच्या बेतात आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.----------------------यावर्षी होणार्या परतीच्या पावसाने भात पीक हातातून जाण्याच्या बेतात आहे. त्यातच या वर्षी भर पिकाची दुबार पेरणी व लागवड केलेली आहे. दुबार पेरणीच्या वेळेस प्रयत्नांची पराकाष्ठा करून लागवड केली असतानाच आजची स्थिती घटक आहे,त्यातच करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना मदत द्यावी.- पंढरीनाथ काळे, शेतकरी पिंपळगाव मोर

टॅग्स :Nashikनाशिक