शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

परतीच्या पावसाने खरीपावरचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 13:18 IST

घोटी : उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक समजले जाणारे भात पीक सध्या ७० टक्के काढणीवर आलेले आहे.

घोटी : उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक समजले जाणारे भात पीक सध्या ७० टक्के काढणीवर आलेले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकाची काढणी करून पीक शेतातच पडून त्यात रोजच होणाºया परतीच्या पावसाने शेतकरी बेजार झालेले आहेत. रोजच प्रचंड वेगाने येणारे वादळी वारे आणि पाऊस यामुळं पीक पूर्णत: भुईसपाट झालेले आहे. सध्या रोजच दुपारनंतर पाऊस येत असून त्यामुळं दिवाळीच्या सणावर देखील पाणी फिरवले आहे. पावसाचे पाणी संपूर्ण खाचरांमध्ये असल्यामुळं सोंगणी ही पूर्णत: मजूर सांगून करावी लागणार आहे. भात काढणी यंत्र कोणत्याही प्रकारे शेतात वापरता येणार नाही. भात हे शेतकर्यांचे वार्षिक नगदी पीक आहे. भाताच्या होणार्या उत्पन्नातून पुढील रब्बी हंगामातील पीके अवलंबून आहेत. रब्बी हंगामात घेणारे टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, कारले आदि पीके शेतकरी भात पिकातील होणाºया उत्पन्नातून घेत असतो. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हैराण आहे. काही भागात शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक काढून ठेवले असून रोजचा होणाºया पावसामुळं सोयाबीन शेंगा आण िदाणे काळे पडले असून तेही हातातून जाण्याच्या बेतात आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.----------------------यावर्षी होणार्या परतीच्या पावसाने भात पीक हातातून जाण्याच्या बेतात आहे. त्यातच या वर्षी भर पिकाची दुबार पेरणी व लागवड केलेली आहे. दुबार पेरणीच्या वेळेस प्रयत्नांची पराकाष्ठा करून लागवड केली असतानाच आजची स्थिती घटक आहे,त्यातच करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना मदत द्यावी.- पंढरीनाथ काळे, शेतकरी पिंपळगाव मोर

टॅग्स :Nashikनाशिक