शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांच्या माथी १० टक्के अडत

By admin | Updated: July 15, 2016 23:09 IST

किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांच्या माथी १० टक्के अडत

 येवला : भाजीपाला लिलाव सुरूयेवला : भाजीपाला अडत व्यापाऱ्यांनी शुक्र वारी सकाळी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांकडून कोणतीही अडत न आकारता किरकोळ खरेदीदार व्यापाऱ्यांकडून आठ टक्के अडत आकारली आणि बाजार समितीला एक टक्का शुल्क देण्याचे धोरण ठरवून शुक्रवारीपासून मार्केटमध्ये लिलाव सुरू झाले. येवला बाजार आवारात भाजीपाल्याचे लिलाव गुरुवारपासून (दि. ७) बंद होते. शुक्र वारी सकाळी तब्बल सात दिवसांनी लिलाव पुन्हा सुरू झाले आहेत. किरकोळ खरेदीदारांच्या मनात अजूनही संभ्रम अवस्था आहे. बाजार समिती नियमन मुक्तीविरोधात व्यापारी व अडतदार यांनी भाजीपाल्यासह कांदा लिलाव बंद ठेवले होते. त्यामुळे किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे भावदेखील कमालीचे वाढले आहेत. आषाढी एकादशीला बाजारात भाजीपाला कमी असल्याने बाजारभावदेखील चढे होते. बटाटे ५० रुपये किलोने विकले गेले. शेतकरी झाले व्यापारी येवला बाजार समिती भाजीपाला नियमन मुक्त करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात लिलाव बंद ठेवले असले तरी दररोज तालुक्यातील सुमारे २०० शेतकऱ्यांनी स्वत:हून भाजी मार्केटमध्ये थेट ग्राहकांना भाजीपाला विकला आहे. येवला मार्केटमध्ये आठ परवानाधारक भाजीपाला आडते आहेत, तर सुमारे २०० किरकोळ खरेदीदार व्यापारी आहेत. भाजीपाला तेजी जून आणि जुलै महिन्यात असते. इतर दहा महिने भाजीपाला मंदीच्या सावटाखालीच असतो. तेजीत शेतकरी आनंदी राहील मात्र मंदीच्या वेळी शेतकऱ्याच्या व्यथेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल काही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.(वार्ताहर)