शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

करंजवणच्या पाणी आरक्षणासाठी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 18:55 IST

मनमाड : शासनाने प्रस्तावित केलेल्या करंजवण-मनमाड योजनेसाठी वर्षभर पाठपुरावा करूनही पालखेड पाटबंधारे विभागाने पाण्याच्या आरक्षणाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने पाण्याचे आरक्षण आणि जलकुंभासाठी जमीन अधिग्रहित करावी, अशी मागणी मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मनमाड : शासनाने प्रस्तावित केलेल्या करंजवण-मनमाड योजनेसाठी वर्षभर पाठपुरावा करूनही पालखेड पाटबंधारे विभागाने पाण्याच्या आरक्षणाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने पाण्याचे आरक्षण आणि जलकुंभासाठी जमीन अधिग्रहित करावी, अशी मागणी मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जनहित याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वात गंभीर पाणीटंचाईग्रस्त मनमाड शहरासाठी करंजवण-मनमाड जलयोजना प्रस्तावित केलेली आहे. मनमाड बचाव कृती समितीने नगरपरिषदेकडे करंजवणच्या पाण्यासाठी आरक्षण मागण्याचा पाठपुरावा चालविलेला आहे. पालिका प्रशासनाने सातत्याने पालखेड पाटबंधारे विभागाकडे मागणीचा पाठपुरावा करूनदेखील पालखेड विभागाने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. याबाबत शहरातील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान पालिकेने करंजवणच्या पाण्यावर आणि तेथे उभारल्या जाणाºया जलकुंभाच्या जागेसाठी तातडीने आरक्षण मागावे अशा आशयाचे निवेदन मुख्य अधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांना दिले आहे. यावेळी मनमाड बचाव कृती समितीचे पुंडलिक कचरे, मनोज गांगुर्डे, उपाली परदेशी, रामदास पगारे, डी. एम. व्यवहारे, सुरेश वाघ, अशोक परदेशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक