शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज्यराणी नांदेडपर्यंत नेल्याप्रकरणी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:18 IST

नाशिक व इगतपुरी मासिक पासधारक व प्रवासी यांच्या वतीने राज्यराणी एक्स्प्रेस मनमाड-मुंबई अशीच ठेवावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.

नाशिकरोड : नाशिक व इगतपुरी मासिक पासधारक व प्रवासी यांच्या वतीने राज्यराणी एक्स्प्रेस मनमाड-मुंबई अशीच ठेवावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.मासिक पासधारक व प्रवासी यांच्या वतीने सेंट्रल रेल्वेचे प्रवासी वाहतूक मुख्य व्यवस्थापक धनंजय नाईक व मनदीप सिंह यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यराणी एक्स्प्रेसला नांदेडपर्यंत नेल्यास नाशिकच्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. यामुळे पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेसवर मोठा ताण पडेल. त्यामुळे राज्यराणी एक्स्प्रेस ही मनमाड-मुंबई अशीच ठेवण्यात यावी. नांदेड-मुंबईकरिता स्वतंत्र रेल्वे सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी नाईक व सिंग यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयात सकारात्मक प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी संजय शिंदे, रतन गाढवे, मयूर यादव, कृष्णा कारवा, गुलाब गवारी, महाजन, आनंद फलके, महिंद्रा जाधव, जितेंद्र वंजारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वे