शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

नाशिक- मुंबई महामार्गाची दुरुस्ती पूर्णत्वाकडे, दोन दिवसांत कामे पूर्ण होणार

By श्याम बागुल | Published: August 11, 2023 4:39 PM

वाहतुकीचा वाचणार वेळ

श्याम बागुल, नाशिक: पावसाळ्यात मुंबई- आग्रा या राष्ट्रीय महामार्गाला नाशिक ते मुंबईदरम्यान जागोजागी पडलेले खड्डे व त्यातून वाहतुकीचा होणारा खोळंबा लक्षात घेता या महामार्गाच्या दुरुस्तीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार नाशिक- मुंबई रस्त्याची डागडुजी अंतिम टप्प्यात आली असून, येत्या दोन दिवसांत संपूर्ण महामार्ग खड्डेमुक्त होणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

नाशिक- मुंबई रस्त्याची चाळण झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात वाढली होती. एवढेच नव्हे तर त्याचा फटका आमदार, खासदार, मंत्र्यांनाही वारंवार बसला. या विषयावर थेट पावसाळी अधिवेशनात बाळासाहेब थोरात यांनी चर्चा घडवून आणली होती. तर अलीकडेच नाशिकच्या उद्योजकांनी खड्ड्यांनी त्रस्त होत टोल न भरण्याची भूमिका घेतली हाेती. साडेतीन-चार तासाच्या अंतरावर असलेल्या मुंबईत पोहोचण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागत असल्याने ते टाळण्यासाठी अनेकांनी रेल्वेला पसंती दिली. मंत्री छगन भुजबळ यांनी तर रेल्वेनेच प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महामार्गावरील खड्ड्यांवर तातडीचा तोडगा काढण्याची सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री दादाजी भुसे यांनी केली होती. यानुसार गेल्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डागडुजीचे काम हाती घेतले होते.

टॅग्स :Nashikनाशिक