शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

सामनगाव-आडगाव रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:01 IST

सामनगाव ते आडगाव या ग्रामीण भागातून जाणाºया रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने परिसरातील रहिवासी व वाहनधारक त्रस्त झाले आहे. याकडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यानी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

एकलहरे : सामनगाव ते आडगाव या ग्रामीण भागातून जाणाºया रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने परिसरातील रहिवासी व वाहनधारक त्रस्त झाले आहे. याकडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.जुने सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, एकलहरे, ओढा, शीलापूर, विंचूरगवळी ते आडगाव हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत येत आहे. या भागातील रहिवासी, ग्रामस्थ, शेतकरी यांना दररोज शहरात यावे लागते. मात्र या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहे. कच्च्या रस्त्यामुळे सतत धुळ उडत असल्याने त्याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. गेल्या चार वर्षांपासून रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू असून रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. एकलहरे येथील मातोश्री कॉलेजला येणारे विद्यार्थी व पालकांनादेखील मोठा त्रास सहन करावा लागतो.  कच्या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने डांबरीकरणाचे काम कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे खासदार, आमदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामीण भागातील या महत्त्वाच्या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक