शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

जीवनात धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे :  मुनीराज हंसबोधी विजयजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:05 IST

मानवी जीवन फार मोठ्या पुण्याईने मिळाले असून, त्याचे सार्थक करावयाचे असेल तर जैन धर्माशिवाय पर्याय नाही, सध्याचे जीवन युवा अवस्था अत्यंत भयानक असून, टीव्ही, मोबाइल, व्हाट्स अ‍ॅप यांसारख्या वस्तुंमुळे जीवन निरर्थक बनले आहे.

नाशिक : मानवी जीवन फार मोठ्या पुण्याईने मिळाले असून, त्याचे सार्थक करावयाचे असेल तर जैन धर्माशिवाय पर्याय नाही, सध्याचे जीवन युवा अवस्था अत्यंत भयानक असून, टीव्ही, मोबाइल, व्हाट्स अ‍ॅप यांसारख्या वस्तुंमुळे जीवन निरर्थक बनले आहे. भगवान महावीर यांनी दिलेल्या सत्य, अहिंसा आदी जीवन मूल्यांचा अंगीकार आपण केलाच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन जैन मुनीराज हंसबोधी विजयजी म.सा. यांनी केले आहे.  रोटरी हॉल येथे सकाळी महावीर इंटरनॅशनलच्या वतीने यशस्वी चातुर्मास संपन्न झाला. त्याबद्दल गुरुंचा कृतज्ञता सोहळा (उपकार स्मृती) प्रसंगी महाराज बोलत होते. मुनीराज प.पू. मुक्तीभूषण विजयजी महाराज यांनी आपल्या प्रवचनात प्रत्येक मानवाच्या जीवनात समर्पणाची भावना आली पाहिजे, असे सांगितले.यावेळी प.पू. मुनीराज मैत्रिभूषण विजयजी महाराज म्हणाले की, प्रत्येक मानवाची अपेक्षा वाढते आहे. एकपद मिळालेली दुसऱ्या पदावर माणूस जातो. परंतु त्याबरोबर धर्माची शिदोरी कमी होत चालली याची खंत असल्याचे सांगून शांततेचे अधिष्ठान जप, तप, त्याग याला महत्त्व दिले पाहिजे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना माजीमंत्री विनायकदादा पाटील यांनी जैन धर्मात अहिंसेला फार महत्त्वाचे स्थान आहे. एकवेळ दीक्षा घेणे सोपे पण निभावणे कठीण असल्याचे सांगितले, तर माजी महापौर दशरथ पाटील यांनी शास्त्रीयदृष्ट्यादेखील जैन धर्माचे तत्त्वज्ञान महत्त्वाचे आहे, असे सांगितले.याप्रसंगी गौतम सुराणा राजेंद्र पारिक, प्रकाश बोथरा यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत अनिल नहार यांनी केले. कार्यक्रमास बेबीलाल संचेती, राजेंद्र बाफना, पृथ्वीराज बोरा, विलासभाई शहा, प्रवीण शहा, शरदभाई शहा, महेश शहा, गिरीश शहा, भुपेंद्र शहा, अनुजभाई शहा आदिंसह मान्यवर व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन इंटरनॅशनलच्या वतीने करण्यात आले होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक