शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

लाल कांद्याच्या क्षेत्रात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 19:12 IST

नाशिक : परिसरामघ्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून रिमझिम पावसाने सुरवात झाल्याने पिकाना जीवदान मिळाल्याने असल्याने जरी शेतकरी समाधानी झाला असला तरी विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने लाल कांद्याच्या क्षेत्रा घट होण्याची शक्यता वर्तिवण्यात येत आहे.

नाशिक : परिसरामघ्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून रिमझिम पावसाने सुरवात झाल्याने पिकाना जीवदान मिळाल्याने असल्याने जरी शेतकरी समाधानी झाला असला तरी विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने लाल कांद्याच्या क्षेत्रा घट होण्याची शक्यता वर्तिवण्यात येत आहे.परिसरात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.कांदा या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते. परंतु या वर्षी अजूनही विहिरींना पाणी न उतरल्यामुळे लाल कांद्याची लागवड कशी करावी हां प्रश्न शेतकर्याला पडला आहे. चालु वर्षी खामखेडा परिसरामघ्ये सुरवातीपासून पाउसाची वक्र दृटि होती .सुरवातीची नक्षत्रा समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकर्याने अल्पशय पावसावर मका,बाजरी ,भूईमग ,ज्वारी आदि पिकांची पेरणी केली होती .गेल्या दीड मिहन्यापासून खामखेडा परिसरात अजूनही दमदार पाऊस झाला नाही.फक्त अधून मघून येणार्या रिमझिम पाऊसामुळे पिके जरी चांगली दिसत असली तरी दमदार पाऊस नाही. तेव्हा शेतकर्याची नजर चातक पक्षी सारखी आभाळाकडे लागली आहे .शेतातील पिकांकडे पाहुन जीव कसातरी होत होता.परंतु गेल्याने चार-पाच दिवसापासून अखेर रिमझिम पावसाने हजरी लावल्याने जरी पिकांना जीवदान मिळले असले तरी बळीराजाला अपेक्षा त्याला अपेक्ष मोठ्या पावसाची आहे .या रिमझिम पावसाने विहिरिच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार नाही . काही शेतकरयाकडे महगडी आसे पोळ कांद्याचे बियाणे अजुन घरामध्ये पडून आहे . दिवसोदिवस उन्हाळी कांद्याचे भावात वाढ होत आहे .

टॅग्स :Farmerशेतकरी