शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

लाल कांद्याच्या क्षेत्रात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 19:12 IST

नाशिक : परिसरामघ्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून रिमझिम पावसाने सुरवात झाल्याने पिकाना जीवदान मिळाल्याने असल्याने जरी शेतकरी समाधानी झाला असला तरी विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने लाल कांद्याच्या क्षेत्रा घट होण्याची शक्यता वर्तिवण्यात येत आहे.

नाशिक : परिसरामघ्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून रिमझिम पावसाने सुरवात झाल्याने पिकाना जीवदान मिळाल्याने असल्याने जरी शेतकरी समाधानी झाला असला तरी विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने लाल कांद्याच्या क्षेत्रा घट होण्याची शक्यता वर्तिवण्यात येत आहे.परिसरात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.कांदा या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते. परंतु या वर्षी अजूनही विहिरींना पाणी न उतरल्यामुळे लाल कांद्याची लागवड कशी करावी हां प्रश्न शेतकर्याला पडला आहे. चालु वर्षी खामखेडा परिसरामघ्ये सुरवातीपासून पाउसाची वक्र दृटि होती .सुरवातीची नक्षत्रा समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकर्याने अल्पशय पावसावर मका,बाजरी ,भूईमग ,ज्वारी आदि पिकांची पेरणी केली होती .गेल्या दीड मिहन्यापासून खामखेडा परिसरात अजूनही दमदार पाऊस झाला नाही.फक्त अधून मघून येणार्या रिमझिम पाऊसामुळे पिके जरी चांगली दिसत असली तरी दमदार पाऊस नाही. तेव्हा शेतकर्याची नजर चातक पक्षी सारखी आभाळाकडे लागली आहे .शेतातील पिकांकडे पाहुन जीव कसातरी होत होता.परंतु गेल्याने चार-पाच दिवसापासून अखेर रिमझिम पावसाने हजरी लावल्याने जरी पिकांना जीवदान मिळले असले तरी बळीराजाला अपेक्षा त्याला अपेक्ष मोठ्या पावसाची आहे .या रिमझिम पावसाने विहिरिच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार नाही . काही शेतकरयाकडे महगडी आसे पोळ कांद्याचे बियाणे अजुन घरामध्ये पडून आहे . दिवसोदिवस उन्हाळी कांद्याचे भावात वाढ होत आहे .

टॅग्स :Farmerशेतकरी