शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

जनसामान्यांप्रती जबाबदारी ओळखून काम करा : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 16:45 IST

विरोधकांची भूमिके त आंदोलने, निदर्शने,निवेदने यांच्या माध्यमातून संघर्ष करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाला असून जनसामान्यांप्रती पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिका:यांनी व कार्यकत्र्यानी आपली जाबाबदारी ओळखून जनकल्याणासाठी काम करण्याची गरज असल्याचे सांगत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भाजपच्या नाशिक जिल्हा व शहर मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकत्र्याना कानपिचक्या दिल्या.

ठळक मुद्देजनसामान्यांप्रती पक्षाची जबाबदारी वाढली जाबाबदारी ओळखून जनकल्याणासाठी काम करासुभाष देशमुख यांच्या पक्ष कार्यर्त्यांना कानपिचक्यासहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मेळावा

नाशिक : आतार्पयत विरोधकांची भूमिके त आंदोलने, निदर्शने,निवेदने यांच्या माध्यमातून संघर्ष करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाला असून जनसामान्यांप्रती पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिका:यांनी व कार्यकत्र्यानी आपली जाबाबदारी ओळखून जनकल्याणासाठी काम करण्याची गरज असल्याचे सांगत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भाजपच्या नाशिक जिल्हा व शहर मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकत्र्याना कानपिचक्या दिल्या.भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकत्र्याचा शुक्रवारी (दि.2) मेळावा घेतला. यावेळी ते बोलत होते. त्यांनी कार्यकत्र्याना सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यत पोहोचिविण्याचे आवाहन केले. राष्ट्र व राज्य वैभवशाली होण्यासाठी सर्वानी संघटीत प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करतांना देशमुख यांनी अप्रत्यक्षरीत्या पक्षांर्तगत स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या मतमतांतर दूर करून एकत्रित काम करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणो आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर लवकरच बुथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त होतील. त्यांनाही प्रशिक्षित करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले. पक्षात कार्यकर्ता पद हेच शेवटर्पयत असते. त्यामुळे कार्यकर्ता म्हणूनच सर्वानी काम करण्याची गरज असून पक्षाशिवाय कोणालाही शून्य किंमत असल्याचे सांगत त्यांनी पदाधिका:यांना सुनावले. यावेळी आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, उपाध्यक्ष सुनील बागूल, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, महापौर रंजना भानसी, उपमाहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक दिनकर पाटील, विजय साने आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

सहकार संस्था उभ्या करा 

राज्याच्या राजकारणाचा मूळ आधार सहकारी संस्था असल्याचे भाजपाने हेरले असून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पक्षाच्या मेळाव्यात कार्यकत्र्याना नव्याने सहकारी संस्था उभ्या करण्याचे आवाहन केले. तसेच या सहकार संस्थांच्या मध्यमातून संघटनांही आणखी मजबूत करण्याचा सल्लाही देशमुख यांनी यावेळी पदाधिकारी आणि कार्यकत्र्याना दिला.

टॅग्स :BJPभाजपाNashikनाशिकministerमंत्रीSubhash Deshmukhसुभाष देशमुख