शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

शेतकरी प्रश्नावर राष्ट्रीय स्वराज्य सेनेचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 3:40 PM

येवला : येथील विंचूर चौफुलीवर राष्ट्रीय स्वराज्य सेनेच्या वतीने शेतकरी प्रश्नावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलक रस्त्यावर उतरले.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : येथील विंचूर चौफुलीवर राष्ट्रीय स्वराज्य सेनेच्या वतीने शेतकरी प्रश्नावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी, अवकाळी पावसाने शेत नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शेतकरीऱ्यांना नुकसान भरपाई दयावी, यासाठी राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी बागल, राज्य अध्यक्ष संदीप पवार यांचे नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले.विंचूर चौफुलीवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलक रस्त्यावर उतरले. आंदोलनकर्त्यांच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारूळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सदर आंदोलनात राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे पवन चव्हाण, विकास बागल, दत्तात्रय पैठणकर, हर्ष म्हस्के, दतात्रय बोरनारे, विनोद गोतीस, आकाश भागवत, वैभव ढाकणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (फोटो आर एस एस)

टॅग्स :PoliticsराजकारणRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ