शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जिल्ह्यात रसिका शिंदे अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 02:34 IST

नाशिक : दहावीच्या निकालातही मुलींचेच वर्चस्व दिसून आले असून, नाशिक विभागातून ९०.२८ टक्के मुली तर ८५.१६ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातही उत्तीर्ण मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये ९१.४३ टक्के मुली, तर ८५.९६ टक्के च मुले उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक विभागातून एकूण २ लाख ५४ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १ लाख ७४ हजार ८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे. नाशिकमध्ये रसिका शिंदे हिने शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवले असून, ती जिल्ह्यात पहिली आली आहे.

ठळक मुद्देदहावीच्या निकालातही मुलींचेच वर्चस्व

नाशिक : दहावीच्या निकालातही मुलींचेच वर्चस्व दिसून आले असून, नाशिक विभागातून ९०.२८ टक्के मुली तर ८५.१६ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातही उत्तीर्ण मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये ९१.४३ टक्के मुली, तर ८५.९६ टक्के च मुले उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक विभागातून एकूण २ लाख ५४ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १ लाख ७४ हजार ८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे. नाशिकमध्ये रसिका शिंदे हिने शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवले असून, ती जिल्ह्यात पहिली आली आहे. नाशिक विभागात नाशिक जिल्ह्णात सर्वाधिक निकाल लागला असून, जिल्ह्णातील परीक्षेला प्रविष्ट ९० हजार २८३ विद्यार्थ्यांपैकी ८९ हजार ८७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.९६ व मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.४३ टक्के आहे. विभागातील धुळे जिल्ह्णात ६३ परीक्षा केंद्रांवर २९ हजार ९८ विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेत ८७.५१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात ८५.५१ टक्के मुले व ९०.१९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.जळगावमध्ये १३१ परीक्षा केंद्रांवर ६० हजार २४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी मुलांमध्ये ८५.७८ टक्के तर मुलींमध्ये ९१.२९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नंदुरबारमध्ये ४३ परीक्षा केंद्रांवर २० हजार ४३१ विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेत मुलांमध्ये ७९.०६ व मुलींमध्ये ८२.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. थोडक्यात, दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनीच आपले वर्चस्व सिद्ध केले असून, मुलांच्या तुलनेत विद्यार्थिनीच टॉपर ठरल्या आहेत. राज्याचा एकूण निकाल ८९.४१ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९६.१८ टक्के तर नाशिक विभागाचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत निकालाची टक्केवारी कमी होत चालली असली तरी यावर्षी विभागात नाशिक जिल्ह्णाचा निकाल अव्वल राहिला असून, नंदुरबारचा निकाल मागील वर्षीप्रमाणे यंदाही सर्वात कमी लागला आहे. दरम्यान, जुलै २०१८विभागात नाशिक प्रथमधुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्णांमध्ये नाशिकचा निकाल सर्वाधिक ८८.४७ टक्के लागला असून, धुळे ८७ टक्के, जळगाव ८८.०८ टक्के व नंदुरबारचा निकाल ८०.७४ टक्के लागला आहे. मध्ये होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने आवेदनपत्रे भरावयाची असून, त्यासाठी लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे प्रभारी अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :educationशैक्षणिकSSC Results 2018दहावी निकाल २०१८