शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जिल्ह्यात रंगली सोशल खेचाखेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:58 IST

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी तापली असून, जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात प्रचारतोफा डागल्या जात आहेत. त्यात उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांमध्येच रस्सीखेच अन् ‘सोशल खेचाखेची’ सर्वसामान्य मतदारांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी तापली असून, जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात प्रचारतोफा डागल्या जात आहेत. त्यात उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांमध्येच रस्सीखेच अन् ‘सोशल खेचाखेची’ सर्वसामान्य मतदारांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.सध्या विधानसभा निवडणुकीची कट्ट्या-कट्ट्यावर चर्चा रंगत आहे. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार तसेच त्याच्या विजयाची समीकरणे मांडली जात आहेत. याच शिवाय सोशल मीडियावर उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असून, त्यामध्ये एकमेकांची खेचाखेचीही मतदारांसाठी मनोरंजनाचा भाग ठरत आहे. चहाची टपरी, पान ठेले, केश कर्तनालय, सार्वजनिक वाचनालय परिसर, चौकाचौकांतील कट्ट्यांना सध्या राजकीय व्यासपीठच जणू मिळाल्याचा भास होऊ लागला आहे. यात युवा वर्ग तर निवडणूक म्हणजे उत्सवच समजत आहेत. दिवसा एका उमेदवाराची तर रात्री दुसऱ्या उमेदवारच्या पालखीचे भोई होत असून, ‘सोयी’चे राजकारण करतानाही दिसू लागले आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Social Mediaसोशल मीडिया