शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:39 IST

जानोरी : आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपते. परंतु सामाजिक जबाबदारी म्हणून महसूल विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी उभारी हा कार्यक्र दिंडोरी तालुक्यात राबविला जात आहे. या कार्यक्र मा अंतर्गत दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील बापू दिगंबर कदम या आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबीयांच्या अडचणी समजून घेऊन त्या तात्काळ सोडून त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देआत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना उभारी देणार असल्याने तहसीलदार पवार यांनी सांगितले.

जानोरी : आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपते. परंतु सामाजिक जबाबदारी म्हणून महसूल विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी उभारी हा कार्यक्र दिंडोरी तालुक्यात राबविला जात आहे. या कार्यक्र मा अंतर्गत दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील बापू दिगंबर कदम या आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबीयांच्या अडचणी समजून घेऊन त्या तात्काळ सोडून त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. महसूल विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला उभारी देण्यासाठी शासनाच्या विविध विभागातील अधिकार्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची भेट घ्यावी त्यांची सध्या परिस्थिती समजून घेत त्या कुटुंबाला शासनाच्या कोणकोणत्या योजनेचा लाभ देता येईल हे निश्चित करून त्यानुसार त्यांना लाभ देण्यासाठी उभारी हा कालबद्ध कार्यक्र म सुरू केलेला आहे. हा कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी दिंडोरी उभा विभागीय अधिकारी संदीप आहेर यांनी नियोजन त्याअंतर्गत त्यांनी तालुक्यातील उपविभागीय समतिी गठीत केलेली आहे. त्यासाठी दिंडोरी तालुक्याचे तहसीलदार सहाय्यक निबंधक गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी व नायब तहसीलदार यांची समतिीत नियुक्ती केलेली आहे. कोराटे येथील बापू दिगंबर कदम या आत्महत्याग्रस्त कुटुंबास उपविभागीय अधिकारी ज्योती कावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ोट देऊन त्यांची आर्थिक स्थिती तसेच शासन दरबारी प्रलंबित कामे अडचणी समजून घेतल्या. अशाप्रकारे तालुक्यात झालेल्या 31 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटण्यासाठी तालुक्यातील अधिकार्यांचे पथके निर्माण केली असून आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना उभारी देणार असल्याने तहसीलदार पवार यांनी सांगितले.

 

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी