शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:39 IST

जानोरी : आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपते. परंतु सामाजिक जबाबदारी म्हणून महसूल विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी उभारी हा कार्यक्र दिंडोरी तालुक्यात राबविला जात आहे. या कार्यक्र मा अंतर्गत दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील बापू दिगंबर कदम या आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबीयांच्या अडचणी समजून घेऊन त्या तात्काळ सोडून त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देआत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना उभारी देणार असल्याने तहसीलदार पवार यांनी सांगितले.

जानोरी : आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपते. परंतु सामाजिक जबाबदारी म्हणून महसूल विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी उभारी हा कार्यक्र दिंडोरी तालुक्यात राबविला जात आहे. या कार्यक्र मा अंतर्गत दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील बापू दिगंबर कदम या आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबीयांच्या अडचणी समजून घेऊन त्या तात्काळ सोडून त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. महसूल विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला उभारी देण्यासाठी शासनाच्या विविध विभागातील अधिकार्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची भेट घ्यावी त्यांची सध्या परिस्थिती समजून घेत त्या कुटुंबाला शासनाच्या कोणकोणत्या योजनेचा लाभ देता येईल हे निश्चित करून त्यानुसार त्यांना लाभ देण्यासाठी उभारी हा कालबद्ध कार्यक्र म सुरू केलेला आहे. हा कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी दिंडोरी उभा विभागीय अधिकारी संदीप आहेर यांनी नियोजन त्याअंतर्गत त्यांनी तालुक्यातील उपविभागीय समतिी गठीत केलेली आहे. त्यासाठी दिंडोरी तालुक्याचे तहसीलदार सहाय्यक निबंधक गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी व नायब तहसीलदार यांची समतिीत नियुक्ती केलेली आहे. कोराटे येथील बापू दिगंबर कदम या आत्महत्याग्रस्त कुटुंबास उपविभागीय अधिकारी ज्योती कावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ोट देऊन त्यांची आर्थिक स्थिती तसेच शासन दरबारी प्रलंबित कामे अडचणी समजून घेतल्या. अशाप्रकारे तालुक्यात झालेल्या 31 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटण्यासाठी तालुक्यातील अधिकार्यांचे पथके निर्माण केली असून आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना उभारी देणार असल्याने तहसीलदार पवार यांनी सांगितले.

 

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी