शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

कांदा निर्यातबंदी उठवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:55 IST

राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने कांदा निर्यातबंदी उठवावी अशा मागणीचे निवेदन कॉँग्रेसतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

ठळक मुद्देमालेगाव : कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन

 मालेगाव : राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने कांदा निर्यातबंदी उठवावी अशा मागणीचे निवेदन कॉँग्रेसतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, शेतकºयांना हमखास उत्पन्न देणारे कांदा हे पीक आहे. कांद्यामुळे शेतकºयांच्या प्रपंचाला हातभार लागतो. शेतकºयांच्या मुलांना शिक्षणासाठी लागणारा पैसा कांद्यामुळे भरणे शक्य होते. शासनाने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांचे हाल होत आहेत. शासनाने याचा विचार करून कांदा निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी करण्यात आली.निवेदनावर जिल्हा कॉँग्रेसअध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, तालुका सरचिटणीस संजय पाटील, डॉ. अरुण पठाडे, वाय. के. खैरनार, मनोज देवरे, उमेश शेवाळे, दत्तात्रय खैरनार, नितीन बच्छाव, भाऊसाहेब सूर्यवंशी, प्रदीप जगताप, सतीश गरुड, आनंद सोनवणे आदींच्या सह्या आहेत. गेल्या वर्षभरात शेतकºयांवर विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आल्या आहेत. यामुळे शेतकरी कर्ज फेडू शकलेले नाही. नवीन पिके लावल्यानंतर औषध फवारणी आणि मशागतीसाठी खर्च झालेला आहे. अनेक पिकांना बाजारात भाव मिळालेला नाही. हाती येणाºया कांदा उत्पादनावर पुढील आर्थिक व्यवस्थापन अवलंबून आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा